Browsing Category

News

रोहिंग्यांप्रमाणेच लाखो भारतीयांना म्यानमार सोडावा लागला होता

आजवर भारतीयांना आपल्या त्वचेच्या रंगावरून खूप भेदभाव सहन करावा लागला. देशच कशाला आपल्या घरापासूनच वर्णभेदाची सुरुवात होते. वर्णभेदाची प्रथा आणणारे गोरे होते हे आज जगाला माहित आहे. पण आपल्या एका शेजाऱ्यानेच रंगाचा आधार घेऊन भारतीयांना…
Read More...

अप्पासाहेबांनी कोल्हापूरच्या उजाड माळावर विद्यानगरी उभी केली : शिवाजी विद्यापीठ

'ज्ञानमेवामृतम्’ हे ब्रीद घेऊन दक्षिण महाराष्ट्राच्या तळागाळातील, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाची गरज भागविण्यासाठी सुमारे 50 वर्षांपूर्वी दि. 18 नोव्हेंबर 1962 रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. शिक्षणाची गंगा प्रवाहित…
Read More...

भिवंडी दंगलीवरून पत्रकारांवर खटले टाकले, तर यशवंतरावांनी थेट मुख्यमंत्र्याना खडसावलं

गोष्ट आहे साठ-सत्तरच्या दशकातली.  भिवंडीमध्ये भयंकर जातीय दंगली पेटलेल्या होत्या. दोन समाजामध्ये एका विशिष्ट कारणावरून तेढ निर्माण झाला होता. त्याचे पर्यावसन हिंसक दंगलीत झाले होते. दोन्ही बाजू आक्रमक होत्या. भिवंडी दंगलीत जळत होती.…
Read More...

गाणगापूर ते दर्गा ; भारतातली अशी मंदिरे जी अंगात आलेली भूतं काढण्यात फेमस आहेत

आजवर आपण पछाडलेलं असं काय पाहिलं नाही. पछाडलेला माणूस, घर, दार, खिडक्या, वाडे, मांजर, कोंबड्या, कुत्री, शेळ्या आणि अजून लै काय काय पाहिलं असेल.. लैच डोक्याबाहेरच म्हणून 'पछाडलेला' सिनेमा पाहिलाय. पण पछाडलेली मंदिर...कायSSS ??? होय…
Read More...

अटकेपारच नाही तर युरोपचे प्रवेशद्वार असलेल्या इस्तंबूलवर भगवा झेंडा फडकवण्याच ध्येय होतं

"श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी ।। शंभूसुतोरिव मुद्रा शिवराजस्य राजते ।।" ही राजमुद्रा धारण करणाऱ्या स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतींची, थोरल्या शाहू महाराजांची आज जयंती. शंभूपुत्र शाहू महाराजांचा जन्म 18 मे 1682 रोजी…
Read More...

या घटनेवरून कळतं, स्थापनेच्या दोनच वर्षात शिवसेनेने आक्रमक हिंदुत्व स्विकारलं होतं..

मागच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या मतभेदामुळे शिवसेना भाजपसोबतच्या युतीपासून वेगळी झाली आणि त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत आघाडी करून मुख्यमंत्रीपद पटकावलं. त्यावेळी काही भाजप नेत्यांकडून टीका झाली कि शिवसेनेचे हिंदुत्व…
Read More...

राष्ट्राध्यक्ष ओबामाच्या पण आधी द रॉकला कळलेलं, “लादेनचा गेम झालाय”

१ मे २०११ रोजी अंदाजे २ वाजेच्या सुमारास अमेरिकेच्या सैन्य दलांनी अल कायदा या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या दहशतवादी तळावर हल्ला केला. या हल्ल्याच्या चाळीस मिनिटांनी ओसामा बिन लादेन मरण पावल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर…
Read More...

“काँग्रेस” प्रादेशिक पक्षांच्या गळ्यातील लोढणं होतंय का?

२०१७ मध्ये उत्तरप्रदेश विधानसभेचे निकाल लागल्यानंतर २२४ जागांसह पूर्ण बहुमत असलेला समाजवादी पक्ष थेट पन्नाशीच्या घरात आला. २०२० मध्ये बिहार विधानसभेत ७५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राजदला सत्ता स्थापनेसाठी १३ ते १५ जागा कमी पडत…
Read More...

सद्दाम हुसेनचा पाहुणा बनलेल्या दिल्लीच्या सुताराला घ्यायला ६ मर्सिडीज गाड्या उभ्या होत्या….

सद्दाम हुसेन. एकेकाळचा हा साधा लष्करी अधिकारी, पण बंडखोर अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी इराकचा हुकुमशहा बनला होता. तेलाच्या फायद्यासाठी इराण इराकच्या मध्ये युद्ध लावून देऊन अमेरिकेने या हुकूमशाला आपली ताकद…
Read More...

अशोक तुपे बातमीदार नव्हते. ते, जे काही होते, त्याला ‘बातमीदार’ म्हणतात.

कोरोना, तुझे सगळे अपराध मी मान्य केले असते. पण, आज तू जे केलं आहेस ना, त्याला क्षमा असूच शकत नाही. अशोक तुपेंना तू नेलंस? अरे, 'बातमीदार' म्हणजे काय, हे या नव्या पोरांना कसा दाखवू मी आता? 'अर्णबायझेशन' झालेल्या कचकड्याच्या…
Read More...