Browsing Category

News

चौकात पुतळा बसवायचा आहे ? नेमकी प्रक्रिया काय आहे ते बघा

सांगलीतल्या आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन झालेला वाद आपण बातम्यांमधून पाहतोय.  आष्टा शहरात शिवप्रेमींना शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता, पण प्रशासनाच्या परवानगी अडसर ठरत होती श्वेता शिवप्रेमींनी गनिमी…
Read More...

अतिरेकी गोळीबार करत होते, तेवढ्यात बाळकृष्णाने आपली रायफल काढली आणि…

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा दहशतवादाने डोकं वर काढलं आहे. नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी काश्मीरमध्ये तीन ठिकाणी अतिरेक्यांनी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ६ लोक मृत्युमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे.…
Read More...

उर्फी जावेदचं प्रकरण चित्रा वाघ यांच्या अंगलट आलंय का ?

उर्फी जावेद हे नाव आलं की आठवतं तो तिचा फॅशन सेन्स. म्हणजे कोणत्याही गोष्टीपासून ती तिचे कपडे बनवते... अगदी मोबाईल, सेफ्टी पिन्स, पोतं काहीही वापरून ती कपडे बनवते आणि त्या कपड्यांमधले तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते. बरं फक्त सोशल…
Read More...

मोठा गाजावाजा करत सुरु झालेला समृद्धी महामार्ग फेल ठरतोय का…?

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या विकासात आणि वैभवात भर घालणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प...पण...समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. …
Read More...

IMF ने थेट एक तृतीयांश जगच मंदीच्या छायेत जाईल असा इशारा दिला आहे

गेल्या काही दिवसांपासून एक नोकऱ्या चालल्या आहेत, महागाई वाढलेय, रुपाया ढासळलाय या बातम्या येतंच होत्या.  मंदी येण्याचे निरनिराळे दावेही करण्यात येत आहेत. त्यातच  आता भर पडली आहे imf म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी पॉलिसीच्या अध्यक्षांची.2023 हे…
Read More...

शरीरावर एकही कपडा नव्हता, पाय तुटून पडलेले… नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीच्या रस्त्यावर…

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीत दिल्ली हे सगळ्यात आघाडीवर असलेलं शहर आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हे पुन्हा  एकदा सिद्ध झालंय. दिल्ली मधली ही घटना काळजाला चर्रर्र...  करून जाते. चाकाखाली अडकलेल्या मुलीला कारनं ४ किलोमीटरपर्यंत…
Read More...

नोटबंदी योग्य | एकमताने नाही तर बहुमताने ; वाचा १० महत्त्वाच्या बाबी..

५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय, यापैकी ४ न्यायाधीशांनी हा निर्णय योग्य ठरवलाय तर एका न्यायाधीशांनी चुकीचा म्हटलंय पण का?
Read More...

Sammed Shikharji Controversy : देशभरातला जैन समाज लाखोंचे मोर्चे का काढतोय ?

 देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सध्या जैन समाजाचे मोर्चे चालू आहे. अनेक ठिकाणी हे मोर्चे लाखोंमध्ये आहेत. आणि त्याला कारण ठरलय झारखंड मधील गिरीडीह येथील जैन तीर्थस्थळ श्री सम्मेद शिखरजी बाबत सुरू असलेला वाद..  नेमकं काय झालय..  दिल्ली,…
Read More...