Browsing Category
News
पोरांनो पेपर सुरु होतायत, कॉपीचा इत्तुसा पण किडा डोक्यात असेल तर आधी हे वाच…
राज्यभरात जोमात बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत. मात्र विद्यार्थी फुल्ल टेन्शनमध्ये आहेत. जुने दिवस परत आलेत ना! पण… जुन्या दिवसांसोबत जुने कांडपण परतलेत भावांनो. परीक्षा म्हटलं की पेपरफुटी, चीटिंग, कॉपी यांच्या देखील बातम्या आल्याचं.…
Read More...
Read More...
१० पोती कांद्याचे फक्त २ रुपये दिले; कांद्याचे भाव एवढे का पडलेत?
आज विधीमंडळात राज्यातल्या कांद्यावरून गदारोळ माजलाय. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी कांद्यांचे हार गळ्यात घालत कांदा उत्पादकांना न्याय द्यावा या मागणीवरून जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
Read More...
Read More...
रशियाकडून पेट्रोल डिझेल घेऊन भारत किती पैसे वाचवतोय ?
रशिया -युक्रेन युद्धाला जवळपास एक वर्ष पूर्ण झालंय. या युद्धाची झळ हे केवळ दोन्ही देशांपुरतीच मर्यादित न राहता जगभर पसरली आहे. अनेक मोठ्या अर्थव्यवस्था या युद्धामुळे आलेल्या मंदीमुळे कचाट्यात सापडल्या आहेत. युरोपातल्या देशांनी रशियावर…
Read More...
Read More...
राज्यपालांच अभिभाषण नेमकं कोण लिहून देतं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे सत्तांतरानंतरच पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा…
Read More...
Read More...
G-20 समीटसाठी रस्ते, भिंतींपासनं सगळं चकाचक करायचं चाललंय कारण…
जी- २० परिषदेचं अध्यक्षपद हे यंदा भारताकडे आहे. त्यामुळं, जी- २० च्या संबंधित ज्या बैठका होतायत त्या ज्या कोणत्या शहरात होतायत त्या शहरांमध्ये रस्ते सफाई, रस्त्यांचं बांधकाम, रंगरंगोटी इथपासनं ते शहरातल्या मुख्य भागांमध्ये सजावटीचं काम केलं…
Read More...
Read More...
BYJUs फेल होत चाललंय का…?
एखादी कंपनी मार्केटमध्ये येते आणि अगदी कमी काळात प्रचंड हिट होते. त्याचं अगदी परफेक्ट उदा. आहे BYJUs. लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळं काही ठप्प पडलं होतं, तेंव्हा शाळा/कॉलेजस कसे चालतील ? असा प्रश्न निर्माण झाला. तेंव्हा बायजुज, वेदांतू, अनअकॅडमी…
Read More...
Read More...
औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव झालंय… ही होती प्रोसेस
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव आज आता केंद्रातूनही मंजूर करण्यात आला आहे. आता अधिकृतरीत्या ही नावं वापरात येणार असं बोललं जातंय. तशा बातम्याही आल्यात.
पण ही नावं बदलली त्यासाठी एक…
Read More...
Read More...
निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग सरकारच्या म्हणण्यानुसार चालतात..?
''एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. एमपीएससीच्या…
Read More...
Read More...
पाकिस्तानात जाऊन त्यांनाच सुनवलेल्या जावेद अख्तर यांचा स्ट्रगल काही कमी नाही…
भारतातले प्रसिद्ध लेखक, स्क्रीनप्ले रायटर, गीतकार असलेले जावेद अख्तर हे तसं सारखं चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व आहे. बऱ्याचदा ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेलेही पाहायला मिळतात. त्याच जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.…
Read More...
Read More...
वडिलांकडून मिळालेला पक्ष काही पोरांनी पुढं नेला, तर काहींच्या पुढं अस्तित्वाची लढाई आहे
घराणेशाही काही भारतीय राजकारणात नवीन नाही. घराणेशाहीचं नाव आलं का पाहिलं नाव काँग्रेसचंच काढलं जातं.पंडित नेहरू मग इंदिरा गांधी पुढे राजीव गांधी आणि आता राहुल गांधी अशी चालत आलेली काँग्रेसमधली घराणेशाही आपल्याला माहित आहे. पण काँग्रेस…
Read More...
Read More...