Browsing Category
News
मरणाचीही तमा नं बाळगणारे, अशी ख्याती असणारे नेपाळी गोरखे भारतीय सैन्यात असे सामील होतात
"जर कोणी म्हणतो की त्याला मरणाची भीती वाटत नाही, तर तो एकतर खोटं बोलतोय किंवा तो गुरखा आहे."
फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांनी इंडियन आर्मीमधल्या गुरखा बटालियनबद्दल काढलेले हे गौरवउद्गार आहेत. भारतीय सैन्यातील लढाऊ आणि पराक्रमी बटालियन…
Read More...
Read More...
भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या या देशांची स्थिती पाहिलं तरच कळतं की आपला भारत देश महान का आहे
कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आता वेळ आली आहे, जेव्हा आपली ही प्रतिज्ञा पूर्णपणे नसली, तरी काही अंशी- साकारणार आहोत. मध्यरात्रीच्या या प्रशांत समयी सारे जग झोपलेले असताना, भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे.…
Read More...
Read More...
ॲक्सीडेन्ट झाल्यावर लोकांना मदत केलीच पाहिजे; कारण पोलीस अडकवतात या निव्वळ अफवा आहेत
शिवसंग्राम संघटेनेचे नेते विनायक यांचे आज पहाटे रस्ते अपघातात निधन झाले. मेटे त्यांच्या सोबत एक सहकारी आणि बॉडीगार्ड होते. बीडवरून मुंबईला जातांना हा अपघात झाला. यावेळी त्यांना १ तास कोणीच मदत केली नसल्याचे त्यांच्या चालकाचं म्हणणं आहे.…
Read More...
Read More...
५ हजारांपासून सुरुवात करणाऱ्या राकेश झुनझुनवालांनी ४० हजार कोटींचं साम्राज उभं केलं होतं
भारतीय शेअर बाजारचे किंग, बिग बुल अशी ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांना २-३ आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतरही त्यांची प्रकृती ठीक नव्हती.…
Read More...
Read More...
मार्मिक कसं सुरु झालं याचा किस्सा खुद्द श्रीकांत ठाकरे सांगतात की….
१९ जून १९६६ साली सुरु शिवसेना नावाचं वादळ सुरु झालं आणि पुढील अनेक दशकं हे वादळं महाराष्ट्रात घोंगावत राहील अस कोणालाच वाटले नव्हते आणि या वादळात सर्वात महत्वाची भूमिका निभावली ती मार्मिक ने !!
मार्मिक चा आज वर्धापन दिन.
मुळात…
Read More...
Read More...
”….इस्लामचा अपमान करण्याची पुन्हा कोणी हिंमत करणार नाही” हा फतवा ३३ वर्षे…
"जगातील मुसलमानांनी या पुस्तकाच्या लेखकाला आणि प्रकाशकांना लवकरात लवकर संपवावं " ज्यामुळं "यापुढे कोणीही इस्लामच्या पवित्र मूल्यांचा अपमान करण्याची हिंमत करणार नाही."
१४ फेब्रुवारी १९८९ रोजी इराणचे तत्कालीन सर्वोच्च धर्मगुरू आयोतुल्लाह…
Read More...
Read More...
शांतीत क्रांती करण्याची धमक ठेवणारे नितीश कुमार २०२४ मध्ये पंतप्रधान होऊ शकतील का?
"2014 मध्ये आलेला माणूस 2024 मध्ये जिंकेल का हा खरा विचारण्यासारखा प्रश्न आहे" भाजपाबरोबरची युती तोडून आरजेडीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांना त्यांच्या पंतप्रधान पदाबद्दलच्या आकांक्षाविषयी विचारण्यात आलं…
Read More...
Read More...
अजय-अतुलनं फक्त सैराटची गाणीच नाहीत तर देवाच्या आरत्या सुद्धा सिंफनी वापरुन बनवल्या होत्या…
भारतीय संगीत सृष्टी पूर्वीपासूनच अभिजात आहे. सर्व भाषांमध्ये उत्तमोत्तम संगीत आपल्या भारतात बनवलं जातं. कोणत्याही भाषेतलं गाणं असलं तरी आपण ते आवडीने ऐकतो, शब्द म्हणता येत नसले तरी गुणगूणत का होईना गाण्यांची चाल लक्षात ठेवतो आणि याचं…
Read More...
Read More...
हे ५ मुद्दे सांगतील…महाविकास आघाडी टिकणार की फुटणार ?
मोठ्या राजकीय घडामोडीनंतर ज्या पद्धतीने शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं त्यानंतर एक मोठी राजकीय खळबळ म्हणजे महाविकास आघाडीमधील मतभेद समोर आल्यामुळे महाविकास आघाडी टिकणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याला कारणीभूत ठरलाय शिवसेनेचा एक…
Read More...
Read More...
लालू -राबडींनी धाकट्या मुलावर विश्वास टाकला, त्यानं पक्ष टिकवला, सत्तापण आणली
महाराष्ट्रात सत्ताबदलच्या जोरदार घडामोडी चालू असताना तिकडे बिहारमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी खात भाजपची साथ सोडत लालू प्रसाद यांच्या आरजेडीशी मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे २४…
Read More...
Read More...