Browsing Category

News

सचिन -सिमा, बार्बरा -शादाब विदेशातल्या महिलांशी कायद्यानं लग्न कसं करता येतं?

प्रेमाला कुठलीही सीमा, कुठलेही नियम, कुठलेही बंधन मान्य नसतात, जेंव्हा माणसाला खर प्रेम होतं, तेंव्हा तो आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी किंवा भेटण्यासाठी काहीही करू शकतो. आणि तुम्ही बऱ्याच वेळा हिंदी सिनेमात एक डायलॉग ऐकलाही असेल की “प्यारी…
Read More...

माळीण ते इर्शाळवाडी-दरडप्रवण क्षेत्रासाठी सरकारच्या काय उपाययोजना आहेत?

१९ जुलैच्या रात्री साडे दहा-अकराच्या सुमाराला इर्शाळगडाच्या काही भागावरून दरड कोसळली. यात  इर्शाळगाव पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. पावसाने एवढा हाहाकार माजवलाय की, पावसामुळे एकीकडे गावंच्या गावं पाण्यात बुडाली आहेत. तर दुसरीकडे…
Read More...

पावसाचा धोका वाढलाय जाणून घ्या रेड, ग्रीन, यलो अलर्टचा अर्थ काय असतो?

तुम्ही बातम्या ऐकताना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देत अलर्ट जारी केला आहे असं ऐकलं असेल. पाऊस, अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीनुसार रेड,…
Read More...

पीडितीच्या त्या नग्न व्हिडिओनंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर हिंसाचारवर बोलले

मणिपूरमध्ये २०२३ च्या मे महिन्यापासून हिंसाचार सुरु आहे. मात्र हिंसाचाराच्या अनेक घटनांची फुटेज बाहेर येत असताना देखील सरकारकढून या संदर्भात महत्वाची पावलं उचलली जात नव्हती आणि हिंसाचार चालूच राहिला. आता या हिंसाचारचा माणुसकीला काळीमा…
Read More...

अक्खा गावंच ढिगाऱ्याखाली , इर्शाळवाडीत नेमकं काय घडलंय ?

कोकणात पावसामुळे हाहाकार उडालाय. अशातच रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी हे गाव झोपलेलं असताना अचानकपणे काल रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 120 ते 130 लोक ढिगाऱ्याखाली…
Read More...

शार्क टँकमध्ये आश्वासन देण्यात आलेल्या ६०% स्टार्टअप्सना फंडिंगच मिळालेलं नाही

शार्क टँक इंडिया हा शो त्याच्या पहिल्या सिझनच्या वेळेसच खूप चर्चेत आला होता. कारण या शोचा फॉर्मेट खूप वेगळा होता. त्यामुळे लोकांनी त्याला कमी वेळातच पसंती दिली. लोकांच्या स्टार्टअपच्या नवीन नवीन आणि युनिक आयडियाज आणि शार्क टँकचे जज कोणत्या…
Read More...

आतापर्यंत ८ चित्त्यांचा मृत्यु: भारतातले चित्ते वाचवायचा नवा उपाय यशस्वी ठरेल ?

तारीख ११ जुलै २०२३, मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये एका चित्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. एकाच आठवड्यात २ चित्त्यांचा मृत्यू झाल्याची ही बातमी चित्त्यांच्या मायदेशी म्हणजेच नामिबिया आणि…
Read More...

या सगळ्या राड्यात खरं सरप्राईझ तर या ३ आमदारांना मिळालेलं मंत्रिपद आहे…

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. या घटनेला वर्षभर झाल्यानंतर आता अजित पवार यांनी बॉम्ब फोडला. त्यांनी अचानक सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि शपथविधी देखील पार पडला. अजित पवार…
Read More...

मणिपूरचा हिंसाचार सांगतो भाजपचं नॉर्थ ईस्ट मॉडेल पूर्णपणे कोलमडलंय

२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने ज्या अचिव्हमेंट सांगितल्या होत्या त्यात एक महत्वाचा मुद्दा होता म्हणजे म्हणजे देशात हिंसाचार कमी झाला. देशात फुटीरतावादी शक्तींची ताकद कमी झाली, नक्षलवाद कमी झाला,देशाच्या नॉर्थइस्ट भागात शांतता नांदली असा…
Read More...

टाटा कम्युनिकेशने अमेरिकेची एक कंपनी विकत घेऊन भारताच्या फायद्याची गोष्ट केलीय…

टाटाने नेहमीच भारताच्या हिताचे बरेच निर्णय घेतले आहेत. आता अजून एक महत्वाचा निर्णय टाटाने घेतला आहे, तो म्हणजे टाटा कम्युनिकेशन्सने अमेरिकेची कालरा कंपनी विकत घेतली आहे. डॅरीओ कॅलेग्रो आणि सिमोन फुबिनी यांनी मिळून २४ वर्षांपूर्वी कालरा…
Read More...