ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला तर, भाजपची ताकद किती?

लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपावरून जेव्हा जेव्हा चर्चा होते. तेव्हा तेव्हा राज्यातील जागावाटपाचा विषय बाजूला पडून ठाणे आणि कल्याण लोकसभेचा वाद शिगेला पोहोचतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबदबा असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजप-शिवसेना युतीतील…

आठ वर्षांनी तुरूंगातून बाहेर आले. पण, आजही माजी आमदार रमेश कदम यांची क्रेझ आहे..

सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ शहरात २५० पैक्षाही अधिक बॅनर, फुलांची उधळण, हजारो कार्यकर्ते, रस्ते जाम आणि जोरदार घोषणा बाजी. हा सगळा थाटमाट होता मोहोळची माजी आमदार रमेश कदम यांच्यासाठी. आठ वर्षापासुन तुरूंगात असलेल्या रमेश कदमांची सुटका…

२५०० पेक्षाही अधिक हत्या डाकीणमुळे झाल्या; असा आहे डाकीण प्रथेचा इतिहास..

डायन, चेटकीण, चुडेल असे शब्द आपल्याला काही रहस्यमय कथा तसेच दंत कथा मध्ये वाचायला मिळतात, आणि त्यातूनच आपण कधी न पाहिलेली अशी आपल्या कल्पनेत ती डोळ्यासमोर येते. अस्ताव्यस्त केस, भीतीदायक डोळे राकट भेसुर चेहरा आणि आक्राळ विक्राळ शरीरयष्टी…

लोकसभेच्या विशेष अधिवेशनातुन भाजपने काय राजकारण साधलं ?

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु झाल्याच्या दरम्यान ४ मेला कुस्तीपटू मेरीकोमने ट्विट करत मणिपूरच्या परिस्थितीची सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी विनंती केलेली, पण त्या ट्विटला गांभीर्याने घेतलं गेलं नाही उलट मेरीकोमने ट्विट केल्याच्या दुसऱ्याच दिवशी…

भारत आणि कॅनडचा वादात चर्चेत आलेली, फाईव्ह आईज अलायन्स काय आहे?

भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमधला सुरु झालेला वाद आता अतिशय गंभीर वळणावर आला असून, दोन्ही देशांमध्ये याचे पडसाद उमटतानाही दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या आरोपांमुळे हा संघर्ष…

शाळेला देणगी दिल्यास स्वत: चे नाव देता येणार; “दत्तक शाळा योजना” नेमकी काय आहे?

आजही ग्रामीण भागातली शाळा म्हणलं की डोळ्यासमोर उभी राहते, गावातली जिल्हापरिषद शाळा. एकंदरीत ग्रामीण भागामध्ये शाळेचे महत्व हे जिल्हापरिषद शाळाच्या माध्यमातूनच पोहचलं आहे. कित्येक गरीब आणि मध्यमवर्गीक विद्यार्थांच स्वप्न याच जिल्हा…

विधेयक फाडण्यापासून ते कॉलर पकडण्यापर्यंत; असा आहे महिला आरक्षणाचा इतिहास..

अनेक वर्षापासुन चर्चेत असलेल्या महिला आरक्षणाच्या मुद्यावर केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याचं विधेयक मांडलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा महिला…

नेहमीच चर्चेत राहणाऱ्या गोपीचंद पडळकरांचा असा आहे इतिहास..

गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणातील असं नाव ज्यांनी एखादं वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रात वाद सुरू झाला नाही, असं क्वचितच घडलं आसावं. त्यातल्या त्यात गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियाचा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. पडळकरांनी पवार…

देशाचं सविधान ते कलम ३७० ; भारताच्या पहिल्या संसदेचा असा आहे इतिहास..

आज देशाच्या जुन्या संसद भवनातील कामकाजाचा शेवटचा दिवस. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाचं संविधान याच जुन्या संसद भवनातून लागू करण्यात आलं होतं. देशातील आत्तापर्यंतचे अनेक ऐतिहासिक आणि महत्वाचे निर्णय या संसद भवनातून मार्गी लागलेले आहेत.…

२०१६ च्या मराठवाडा बैठकीतल्या किती योजना मार्गी लागल्या?

आज मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीची जोरदार चर्चा सुरू आहे.  मराठवाड्यातील कमी पाऊस आणि त्यासाठीच्या उपायोजना काय असतील यावर आधिक प्रणाणात चर्चा होण्याची शक्यता आहे. तब्बल सात वर्षानंतर ही बैठक मराठवाड्यात होत आहे. मराठवाड्याचा…