काश्मिर फाईल्सला २०० कोटींसाठी २ आठवडे लागले, RRR ने ४ दिवसात कसं गणित जमवलं..

भल्याभल्यांना बॉक्स ऑफिसवर दम तोडायला लावणारा 'द काश्मिर फाईल्स' अजूनही धुमाकूळ घालतोय. त्याच्याबाबत झालेल्या राजकारणामुळे पिक्चरला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अशी सगळी पब्लिसिटी मिळाली. त्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं पिक्चरचं…

KGF चा दुसरा पार्ट येतोय, पण खऱ्या कोल्लार गोल्ड फिल्डचा इतिहास पिक्चरपेक्षा कमी नाही…

ज्याची लय चर्चा होती, त्या केजीएफ पिक्चरच्या दुसऱ्या पार्टचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. टिपिकल मसालापट असलेल्या या पिक्चरच्या पहिल्या पार्टनं प्रचंड यश मिळवलं होतं. दुसऱ्या पार्टच्या ट्रेलरमधल्या फ्रेम्स, सुपरस्टार यश, संजय दत्त आणि रवीना…

लोकं म्हणतात, बुशरा बीबी काळी जादू करण्यात एक्स्पर्ट आहे…तिच्याकडे जिन्न आहे…

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं घर, तिकडच्या भाषेत 'वजीर ए आलम' इम्रान खान फुल टेन्शनमध्ये, त्याच्या आजूबाजूचे नोकर त्याला सरबत देतायत, खायला खजूर देतायत, मात्र तो ग्लास ढकलून देतो, खजूर फेकून देतो. फुल टेन्शनमध्ये इकडे तिकडे येरझाऱ्या मारतो...…

भाजपसोबत ज्या-ज्या पक्षांनी युती केली त्यांची वाट लागली…!

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचं आज देशभरातील जवळपास १७ राज्यात आणि केंद्रशासीत प्रदेशात सत्ता आहेत. केंद्रातल्या सत्त्तेबरोबरच आज जवळपास भारताच्या ४४% टक्के भूभागावर भाजपाचंच शासन आहे.  १९८० मध्ये स्थापन झालेली ही पार्टी आज काही अपवाद सोडले…

शेतीच्या सगळ्या समस्यांची उत्तरं या सहा ॲप्समधून मिळू शकतात

भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक निर्णय घेतलाय. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सरकार शेतकऱ्यांसाठी एक 'सुपर ॲप' लाँच करण्याची योजना आखतंय. ज्यामध्ये अनेक डिजिटल संस्था आणि मोबाइल ॲप्लिकेशन एकत्र केले जाणार…

आजच्याच दिवशी नजफगढचा वीरू, ‘मुलतान का सुलतान’ बनला होता

नजफगढचा नवाब, मुलतान का सुलतान आणि जगभरातल्या बॉलर्सचा कर्दनकाळ कोण होता... वीरेंद्र सेहवाग. कैसे बतायें क्यू तुझको चाहे, हे गाणं म्हणता म्हणता फोर मारायची डेरिंग फक्त सेहवागमध्ये होती. पहिल्या बॉलला फोर मारण्यापासून सिक्स मारुन सेंच्युरी…

हिंदी असो वा मराठी सगळ्या सिनेमांच्या मेकअपचा बादशाह विक्रम गायकवाड आहे

परवा Netflix वर '83' पाहिला. आईशप्पथ सांगते, बाकी कशासाठी नाय पण स्क्रीनवरच्या खेळाडूंना मन आणि डोळे भरून पाहायला तरी, आपण थिएटरला जाऊन हा पिक्चर बघायला पाहिजे होता असं वाटून गेलं. सगळ्यांनीच लय भारी काम केलं, सगळ्यांचं कौतुक पण झालं, पण…

एकीकडे ग्राहक नाराज दूसरीकडे कर्मचारी नाराज, मंत्रीमहोदयांच नेमकं काय चुकतय..?

ठाण्यातील बदलापूर मध्ये ५-६ तास वीज नव्हती. दुसरीकडे जळगावात देखील साडेचार तास वीज नव्हती. पुण्यात देखील सिंहगड रोड, चाकण, काही पेठांच्या भागात वीज नव्हती. आता तुम्हाला हि किरकोळ गोष्ट वाटेल पण सद्याची परिस्थिती किरकोळ नसून चांगलीच गंभीर…