या ६ गावांमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७७ वर्षांनी पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे…

नक्षलवाद्यांचा पगडा असलेल्या छत्तीसगडच्या बस्तर भागातल्या सुकमा आणि विजापूर जिल्ह्यातल्या सहा दुर्गम खेड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकवला गेला. विजापूर जिल्ह्यातल्या चिन्नागेलूर, टाइमनार आणि हिरोली गावात आणि सुकमा…

नव्या चार घोषणा, पण मोदींनी आजवर लाल किल्ल्यावरुन केलेल्या घोषणांचं काय झालं ?

देशात आज सगळीकडे स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहाव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत लाल किल्ल्यावरून दरवर्षी प्रमाणे आज पुन्हा नवीन काही घोषणा केल्या आणि आश्वासनं दिली आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या…

हर घर तिरंगा उपक्रम नेमका कसा साजरा केला जातोय

भारत यावर्षी ७७ वा स्वतंत्र दिवस साजरा करत आहे. दरवर्षी हा स्वतंत्र दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन साजरा केला जातो. भारत स्वतंत्र झाल्या पासून हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरा करत आहोत. शासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालयात आपण झेंडा…

मणिपूर पोलीस Vs आसाम राईफल्स मध्ये काय वाद सुरु आहे ?

मणिपूरमध्ये कुकी आणि मेतेईनंतर आता स्थानिक पोलीस दल आणि आसाम रायफल्स हे दोन्ही आमनेसामने आले आहेत. दोघांमधील संघर्ष वाढला आहे. कारवाईत अडथळा आणल्याबद्दल मणिपूर पोलिसांनी आसाम रायफल्सविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. याच संघर्षामुळं मणिपूरमधील…

सगळं कंट्रोल लष्कराच्या हातात…पाकिस्तानात नक्की काय चालूये ?

९ ऑगस्टच्या मध्यरात्री पाकिस्तान झोपेत होतं अन् त्याच रात्री राजकीय उलथापालथी झाल्या. पाकिस्तानची संसद राष्ट्रपतींनी बरखास्त केली. महत्वाचं म्हणजे संसदेच्या पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या १२ ऑगस्ट रोजी संपणार होता मात्र त्याच्या तीन दिवस आधीच…

१० पैकी ९ पोरांनी शाळा सोडली अन् शिक्षकाने स्वत:ला संपवल

कोणत्याही व्यक्तीला घडवणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. एकीकडे दिवसोंदिवस शिक्षकांच्या बद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतानाच काही घटना खरोखरच आजही शिक्षक अत्यंत तळमळीने काम करत असतात हे समोर येतं. आपलं आयुष्य झोकून देऊन विद्यार्थ्यांसाठी…

राहुल गांधींच्या भाषणातले शब्दच रेकॉर्डवरून काढलेत असंसदीय शब्द काय असतात?

अधिवेशन सुरू असलं की एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ठरलेले आसतात. लोकसभा, राज्यसभा असो किंवा मग राज्यातील विधानसभा, विधान परिषद असो. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकाला धारेवर धरत असतात. सध्या सुरू आसेलेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा टप्पा…

डोळे आलेत पण आता करायचं काय? डॉक्टरांचं म्हणणं एकदा बघा

हल्ली कोणाचे डोळे थोडे जरी लाल दिसले तरी आपला पहिला प्रश्न असतो, तुला डोळे आले आहेत का? कारण गेला महिनाभर डोळ्यांची साथ संपूर्ण भारत भर पसरली आहे याचं प्रमाण एवढं आहे की, दिवसाला ७०-८० हजार eye drops विकले जातायत आणि आता eye drops चा तुटवडा…

आजकालचा नाही….उद्धव Vs नारायण राणेंचा संघर्षाचा इतिहास खूप जुना आहे

काल लोकसभेत खासदार श्रीकांत शिंदेंनी भाषण करताना ठाकरे गटावर, ठाकरेंवर आणि त्यांच्या हिंदुत्वावर टीका केली. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत उभे राहिले, “काहींनी आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. हिंदुत्वावर भाष्य करणाऱ्यांचा जन्म…

BJP कार्यकर्त्या सना खान 2 दिवसात येते म्हणून बाहेर निघाल्या पण बातमी आली ती त्यांच्या…

नागपूरमधल्या भाजपच्या आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान १ ऑगस्टला तडका फडकी जबलपूरसाठी बसने निघाल्या होत्या. तिथे पोहोचून सना यांनी त्यांच्या आईला फोन केला आणि मी सुखरूप जबलपूरला पोहोचले आहे आणि मी दोन दिवसात परत येईन असं सांगितलं. त्यांनतर…