या ६ गावांमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७७ वर्षांनी पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे…
नक्षलवाद्यांचा पगडा असलेल्या छत्तीसगडच्या बस्तर भागातल्या सुकमा आणि विजापूर जिल्ह्यातल्या सहा दुर्गम खेड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकवला गेला. विजापूर जिल्ह्यातल्या चिन्नागेलूर, टाइमनार आणि हिरोली गावात आणि सुकमा…