एका मताने विलासरावांच सरकार वाचलं अन् राणेंचा पराभव झाला…
सन १९९९ च्या निवडणुका.
शरद पवारांनी नुकतच कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व सेना भाजप युती असा तिरंगी सामना १९९९ च्या इलेक्शनमध्ये पार पाडला.
निकाल लागला तेव्हा कॉंग्रेस ७५…
Read More...
Read More...