Browsing Tag

अशोक चव्हाण

राजकारणाचा अनुभव नव्हता, पैशांचं पाठबळ नव्हतं तरी डॉक्टरांनी थेट चव्हाणांना धूळ चारली..

१९८९ ची लोकसभा निवडणुक. केंद्रात राजीव गांधी यांचं सरकार होतं. गेल्यावेळी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेससाठी सहानुभूतीची मोठी लाट आली होती आणि त्यात त्यांचे चारशेच्या वर खासदार निवडून आले होते. यावेळी काँग्रेसची लाट नव्हती पण तरीही…
Read More...

हसतमुख शोकांतिका.

शरद पवार बोलत होते. विलासराव देशमुख यांच्याबद्दल. गडचिरोलीमधला किस्सा सांगत होते. एका तरुणाला मदत आवश्यक होती. नियमात बसत नव्हती. विलासराव मुख्यमंत्री होते तेंव्हाची गोष्ट. पण त्या तरुणाची केस अर्जंट होती. नियमात बसत नसताना विलासरावांनी…
Read More...