राजकारणाचा अनुभव नव्हता, पैशांचं पाठबळ नव्हतं तरी डॉक्टरांनी थेट चव्हाणांना धूळ चारली..
१९८९ ची लोकसभा निवडणुक. केंद्रात राजीव गांधी यांचं सरकार होतं. गेल्यावेळी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेससाठी सहानुभूतीची मोठी लाट आली होती आणि त्यात त्यांचे चारशेच्या वर खासदार निवडून आले होते.
यावेळी काँग्रेसची लाट नव्हती पण तरीही…
Read More...
Read More...