वाजपेयींनी ‘चले जाव’ चळवळीत इंग्रजांची माफी मागितली होती का..?
भाजप आणि संघ परिवारावर विरोधकांकडून कायमच एक आरोप करण्यात येतो. तो आरोप म्हणजे त्यांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला नव्हता, उलट ते इंग्रजांच्या बाजूने होते. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर…
Read More...
Read More...