Browsing Tag

कराड

मध्यरात्री ३ वाजता आलेला फोन पृथ्वीराज चव्हाणांचं आयुष्य बदलून गेला.

“कॉंग्रेस हायकमांडचा निर्णय” हे मागील पाच पन्नास वर्षातलं भारतीय लोकशाहीवर सर्वाधिक प्रभाव टाकणार वाक्य असावं. जसं हे वाक्य महत्वाचं आहे तसच या वाक्याचं टायमिंग देखील खूप महत्वाचं आहे. हायकमांडचा निर्णय कधी येईल याची वाट पाहत एकनिष्ठतेचा…
Read More...

अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांवर खूनी हल्ला झाला होता.

यशवंतराव चव्हाण हे अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सभ्य राजकारणाचा पाया रचणार व्यक्तीमत्व म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पाहिल जातं. मात्र अशाच शांत, संयमी यशवंतरावांवर खूनी हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे या हल्ल्याला…
Read More...