Browsing Tag

पंडित जवाहरलाल नेहरू

त्यांनी भारताचं भल-मोठ्ठ संविधान शब्दशः लिहून काढलं !

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १९४९ साली याच दिवशी संविधान सभेने भारताच्या संविधानाचा स्वीकार केला आणि २६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू करण्यात आलं. भारतीय संविधानाच्या मसुद्याच्या निर्मितीसाठी दि.…
Read More...

ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !

लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांची आज पुण्यतिथी. ते खऱ्या अर्थाने १९६५ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढाईचे नायक होते. १९६५ सालची लढाई भारताने जिंकली आणि ते युद्धाचे हिरो ठरले, पण त्याचवेळी जर या लढाईत भारताचा पराभव झाला असता तर कदाचित…
Read More...

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्याने जवाहरलाल नेहरूंचे प्राण वाचवले होते !

२ ऑक्टोबर १९५७. साधारणतः सायंकाळचे ५.३० वाजलेले असतील. राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर एका अलिशान शामियाण्याला भीषण आग लागली होती. त्यावेळी एक १४ वर्षाच्या स्काऊट लीडर मुलाने आपल्या प्राणांची कसलीही चिंता न करता आधी पंतप्रधान…
Read More...

पंडित जवाहरलाल नेहरू क्रिकेटची बॅट घेऊन मैदानात उतरले होते !

भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा म्हंटलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या कितीतरी वेगवेगळ्या पैलूंचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. एका संपन्न कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही स्वतःला देशाच्या…
Read More...

भारताचे पहिले अर्थमंत्री, जे पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान बनले !

लियाकत अली खान. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी १९४६ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं होतं. या अंतरिम सरकारमध्ये अर्थमंत्री पदावर विराजमान होते लियाकत अली खान, जे पुढे दीड वर्षानंतर वेगळ्या…
Read More...

मराठी डॉक्टरने लाखो चिनी माणसांचे प्राण वाचवले होते. चीनमध्ये त्यांचा पुतळा उभारलाय !   

चीनच्या स्वातंत्र्यानंतर चीनच्या ज्या कुठल्या राजकीय नेत्याने भारताला भेट दिली त्या सर्वांच्या भारत दौऱ्यातील नियोजित कार्यक्रम एक गोष्ट सामान्यतः सारखीच होती. ती म्हणजे मुंबईतील डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या कुटुंबियांची भेट घेणं.…
Read More...

नेहरूंच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मनमोहन सिंगांनी नाकारला होता !

२००४ ते २०१४ असे सलग १० वर्षे देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान राहिलेल्या मनमोहन सिंग यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिलं काम काय केलं असेल तर त्यांनी आपण ज्या पंजाब विद्यापीठातून शिकलो त्याच पंजाब विद्यापीठात प्राध्यापक…
Read More...

नेहरूंच्याही आधी सरदार पटेलांनी फाळणीचा प्रस्ताव स्वीकारला होता..?

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती ही अनेक भारतीयांसाठी भळभळती जखम राहिलेली आहे. त्यामुळेच फाळणीनंतर आज इतक्या वर्षांनी देखील अनेकांना या कटू आठवणी हेलावून सोडतात. फाळणीने दिलेल्या जखमा अजूनदेखील भरलेल्या नाहीत. फाळणीच्या…
Read More...

स्वातंत्र्य भारतातला पहिला आर्थिक घोटाळा फिरोज गांधींनी उघडकीस आणला होता !

स्वातंत्र्य भारतातला पहिला आर्थिक घोटाळा ‘मुंदडा घोटाळा’ म्हणून ओळखला जातो. १९५८ साली फिरोज गांधींनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. हरिदास मुंदडा हा या घोटाळ्याचा मास्टर माइंड असल्याने घोटाळ्याला ‘मुंदडा घोटाळा’ असं नांव पडलं. या…
Read More...

नेहरूंच्या जागेवर, आता सावरकर !

प्रतिमांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या राजकारणामधील नवा वाद गोव्यातून समोर येतोय. गोव्यामधील इयत्ता दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून जवाहरलाल नेहरू यांचे सर्व फोटो काढून तेथे विनायक दामोदर सावरकर यांचे फोटो छापण्यात आले आहेत, अशी माहिती…
Read More...