Browsing Tag

बोल भिडू इंदिरा गांधी

रामनाथ गोयंकांनी आपल्या विरोधातल्या बातम्या आपल्याच पेपरच्या फ्रंटपेजवर छापायला लावलेल्या

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतो. जो सरकार आणि जनता यात एका दुव्यासारखं काम करतो. हा... आजकाल काही मोजक्या लोकांमुळे सरकाराच्या दबावाखाली येऊन काम करणारी पत्रकारिता असे आरोप बऱ्याचदा ऐकायला मिळतात. पण भिडू कोणा एकामुळे अख्खच्या अख्ख…
Read More...

कोल्हापूरकरांनी इंदिरा गांधी यांना स्वतःच्या रक्ताने निवदेन लिहिलं होतं

बेळगाव महाराष्ट्र सीमावाद. असा प्रश्न जो गेल्या कित्येक वर्षांपासून मार्गीच लागलेला नाही. या प्रश्नामुळे अनेक वाद झाले, हिंसक घटना घडल्या ज्या पार राज्यापासून दिल्लीपर्यंत गेल्या. प्रकरण अजूनही कोर्टात चालूये, अनके समित्या बसवल्या आहेत.  पण…
Read More...