Browsing Tag

मराठवाडा

पतंगराव म्हणाले, “चमचाभर पाणी काढलं तर समुद्र आटत नाही !”

निसर्गाचा प्रकोप हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. यावर्षी कोरोना साथीने छळले आणि पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडून काढले. महाआघाडी सरकारने मदत जाहीर केली मात्र सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे…
Read More...

त्यांनी किल्लारीची ५२ गावं पुन्हा उभा करून दाखवली…

किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा जिल्हाधिकारी होते प्रविणसिंह परदेशी. सांगली-कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानंतर सांगली पुन्हा पहिल्याप्रमाणे उभा करण्याची जबाबदारी प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे देण्यात आली होती, याचं कारण काय, तर त्यांनी…
Read More...

दुतोंड्या मारूतीसाठी संपुर्ण गाव एकत्र येतो अन्

महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात काहीना काही वेगळपण आहे. स्थानिक कथा, प्रथा, परंपरा.. अशा कित्येक गोष्टीतून आपली गाव समृद्ध होतात. बऱ्याचदा अशा प्रथांना का? कशासाठी? यावर उत्तरं नसतात. तशी उत्तर विचारायची देखील नसतात. कारण काय तर, गाव
Read More...