Browsing Tag

मोरारजी देसाई

फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.

देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरच्या वर वर्षे झाली तरी महाराष्ट्राच्या वाट्याला पंतप्रधानपद कधी आले नाही. अगदी केंद्रपातळीवर कधी नाव देखील ऐकलं नव्हतं असे एच.डी.देवेगौडा सुद्धा पंतप्रधान बनले मात्र देश गाजवणारे मराठी नेते या बाबतीत मात्र…
Read More...

भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता

बाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…
Read More...

एका रात्रीत खेळ झाला आणि एस.एम. जोशींच संभाव्य मुख्यमंत्रीपद गेलं.

१९७८ सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका म्हणजे तो पर्यंतची सर्वात अटीतटीची लढाई होती. आणीबाणी नंतरचा काळ होता. केंद्रात जनता सरकारचे मोरारजी देसाई पंतप्रधान होते. काँग्रेसची फाळणी होऊन इंदिरा काँग्रेस आणि स्वर्णसिंह काँग्रेस असे दोन…
Read More...

पत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर जाता आलं…

कोणते पंतप्रधान कोणत्या गोष्टीला सामोरे गेले, कोणत्या पंतप्रधानांची किती इंचाची छाती आहे. हा सध्या देशाच्या राजकारणातला सर्वात हॉट टॉपीक आहे. प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे पत्रकारपरिषदांना सामोरे जात नाहीत हे मात्र सत्य. पण याहून हॉट टॉपीक…
Read More...

कॅनडात नाईट क्लबला गेलेल्या मोरारजी देसाईंसोबत काय झालं…?

मोरारजी भाई देसाई हे भारताच्या पहिल्या गैर काँग्रेसी सरकारचे प्रमुख. त्या अर्थाने भारताचे पहिले गैर-काँग्रेसी पंतप्रधान. आणीबाणीनंतर देशात जनता पक्षाचं सरकार आलं आणि नेहरुंनंतर देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होण्याचं स्वप्न बघणाऱ्या…
Read More...

आणि, हत्तीवर बसून इंदिरा बाई पुन्हा राजकारणात आल्या.

‘सिंहासन खाली करो, के जनता आती है’ लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात घोषणा दिली होती. सारी जनता इंदिरा गांधींच्या विरोधात उभा ठाकली होती. देशात इतिहास रचला जाईल अस वातावरण होतं आणि झालं…
Read More...

हिंदी आणि इंग्रजी येत नव्हती म्हणून त्यांनी देशाचं पंतप्रधानपद नाकारलं !

तीन वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि पुढे काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले के.कामराज हे स्वातंत्र्य भारतातल्या राजकीय पटलावरील सर्वात पहिले ‘किंगमेकर’ समजले जातात. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात देशाला २ पंतप्रधान दिले आणि एक वेळा तर…
Read More...

मोरारजी देसाई यांचा जीव वाचविण्यासाठी वायूसेनेच्या ५ अधिकाऱ्यांनी आपला जीव गमावला होता !

भारतीय सैन्याला शूरवीरतेचा आणि धाडसाचा मोठाच वारसा लाभलेला आहे. युद्धभूमीवर देशासाठी लढताना कितीतरी जणांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलेलं आहे. भारतीय वायुसेनेच्या ५ अधिकाऱ्यांनी देखील अशाच निस्वार्थ वीरतेचं दर्शन घडवताना देशाचे माजी पंतप्रधान…
Read More...

शायर ज्याला नेहरूंनी जेलमध्ये बंदिस्त केलं होतं !

राजसत्ता नेहमीच साहित्यिक, कवी, शायर आणि बुद्धीजीवी लोकांना आपल्या अधीन ठेवण्यासाठी प्रयत्नरत असते. यामागचं कारण सरळ की त्यांच्याकडे असलेल्या लेखणीच्या  ताकदीची कल्पना राजसत्तेला खूप चांगल्याप्रकारे असते. म्हणूनच ही लेखणी कधी आपल्या…
Read More...