Browsing Tag

राजीव गांधी

सुशीलकुमार की वसंत साठे, कोणी पळवला होता इंदिरा गांधींचा अस्थिकलश ?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्टला वृद्धापकाळाने निधन झाले. अटलजींच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अस्थिकलशांची यात्रा काढळी आहे. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना हे अस्थिकलश सोपवण्यात आले असून देशभरातील १००…
Read More...

राजीवजींचा एक निर्णय ज्यामुळे ‘इन्फोसीस’ सारख्या हजारो कंपन्या उभ्या राहिल्या.

आज भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महासत्ता बनला आहे. युरोपातल्या कोणत्याही देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भारतीय लोक महिती तंत्रज्ञानाशी संबंधीत व्यवसायात नोकरी करत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला असतील किंवा गुगलचे सुंदर पिचाई असे…
Read More...

मायलेकराच्या भांडणात झाला होता अटलजींचा पराभव !

१९८४ सालची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची होती. नुकतीच दहशतवाद्यांकडून इंदिरा गांधीची हत्या झाली होती. नव्या शतकाच्या तोंडावर  देशाचं राजकारण बदलण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या राजीव गांधींच्या हातात काँग्रेसची सूत्र आली होती. इंदिराजींच्या…
Read More...

खरंच अटलजींनी राजीव गांधींच्या संगणकीकरणाच्या विरोधात बैलगाडीतून मोर्चा काढला होता…?

अटलजी गेले आणि मागे अनेक किस्से देखील सोडून गेले. अटलजींनी मागे सोडलेल्या अनेक किस्स्यांपैकीच एक किस्सा सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. यात असं सांगण्यात येतंय की अटलजी राजीव गांधींच्या संगणकीकरणाच्या विरोधात संसदेवर बैलगाडीतून मोर्चा…
Read More...

राजीव गांधींनी राजकारणात येण्याचा निर्णय ओशोंच्या प्रभावातून घेतला होता ?

'द ओनली लाइफ: ओशो, लक्ष्मी एंड द वर्ल्ड इन क्राइसेस’ राशिद मॅक्सवैल यांच्या पुस्तकात राजीव गांधी हे ओशोंच्या प्रभावानेच राजकारणात आल्याचा दावा करण्यात आला होता. ओशो यांच्या सचिव राहिलेल्या लक्ष्मी यांच्या जीवनावर राशिद मॅक्सवेल यांनी पुस्तक…
Read More...

कर्नाटकातील प्रचार सभेदरम्यानच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ऐतिहासिक’ घोडचूका…!!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिक्षण नेमकं किती आणि कुठपर्यंत झालंय याबाबतीत  बरीच गोंधळाची स्थिती असली तरी, त्यांचा इतिहासाचा अभ्यास फारसा चांगला नसावा यासंदर्भातले अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आपल्या अनेक भाषणांमध्ये ऐतिहासिक घटनांचे…
Read More...

मध्यरात्री ३ वाजता आलेला फोन पृथ्वीराज चव्हाणांचं आयुष्य बदलून गेला.

“कॉंग्रेस हायकमांडचा निर्णय” हे मागील पाच पन्नास वर्षातलं भारतीय लोकशाहीवर सर्वाधिक प्रभाव टाकणार वाक्य असावं. जसं हे वाक्य महत्वाचं आहे तसच या वाक्याचं टायमिंग देखील खूप महत्वाचं आहे. हायकमांडचा निर्णय कधी येईल याची वाट पाहत एकनिष्ठतेचा…
Read More...

राजीव गांधींना फसवुन अमेरिकेनं भारतात ‘गांजा’ बंद केला.

गांजा ही एकमेव वनस्पती आसेतू हिमाचल मोठ्या भितीयुक्त अभिमानाने खिश्यात ठेवली जाते. पोरं लडाखला चालली तर त्यांना प्रेमानं सांगितल जात, बघ जरा चांगला माल आण. एकमेकांना भेट देवून गांजाचा मन:पुर्वक सन्मान केला जातो. गांजा पिणारे तर गांजाच्या…
Read More...