Browsing Tag

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

गोंधळ घालणाऱ्या आमदारांना शिस्त लावण्यासाठी दत्ताजींनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरु केला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी ही अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालाय. गोंधळ काय सुरुय तो आपल्याला टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दिसतोच आहे. आपले नेतेमंडळी आपले प्रश्न खरोखर मांडतात का, तिथे चाललेला…
Read More...

नागपूर करारानुसार ६ आठवडे होणारं अधिवेशन ६ दिवसांवर येऊन ठेपलंय

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे....नागपूर करारानुसार हे अधिवेशन खरं तर नागपुरात घेणं अपेक्षित होतं मात्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरतंय…
Read More...

विधानसभा अध्यक्षपदाच्या रेसमध्ये काँग्रेसच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार ?

यंदाचं अधिवेशन तसं अनेक कारणांनी गाजतंय...पहिल्या दिवशी भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल केली म्हणून विरोधी पक्ष पेटून उठला होता तर दुसरा दिवस हा मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून गाजला. याशिवाय या दोन दिवसात आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे…
Read More...

राजकीय राडे सोडले तर या विधानसभेने एकमताने शक्ती कायदा मंजूर करून बेस्ट काम केलं.

यंदाचं हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी सोडता इतर राजकीय वादांवरून बरंच गाजलं. दोन दिवसात झालेले राडे, टीका-टिप्पण्या-वाद-विवाद- आरोप-प्रत्यारोप सोडता एक काम मात्र या अधिवेशनात पार पडलं ते म्हणजे, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच…
Read More...

हातवारे करणाऱ्या आमदारावर कारवाई झाली पण बाळासाहेब ठामपणे पाठीशी उभे राहिले

आजपासून राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु झालंय. हिवाळी अधिवेशन म्हंटल कि कशी गुलाबी थंडी असते. सगळे नेते मंडळी मफलर, स्वेटर गुंडाळून असतात. थंडी वाढली की हुडहुडी भरते. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसानं वातावरण तापलंय. ते अशामुळे की, शिवसेनेचे…
Read More...