Browsing Tag

राष्ट्रीय वीरता पुरस्कार

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्याने जवाहरलाल नेहरूंचे प्राण वाचवले होते !

२ ऑक्टोबर १९५७. साधारणतः सायंकाळचे ५.३० वाजलेले असतील. राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर एका अलिशान शामियाण्याला भीषण आग लागली होती. त्यावेळी एक १४ वर्षाच्या स्काऊट लीडर मुलाने आपल्या प्राणांची कसलीही चिंता न करता आधी पंतप्रधान…
Read More...