Browsing Tag

लखोबा लोखंडे

मराठी नाटकासाठी फिरता रंगमंच बनवला तो “कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रींनी”…

८ ऑक्टोबर १९६२ रोजी दसऱ्याच्या दिवशी आचार्य अत्रे लिखित "तो मी नव्हेच" हे महानाट्य रंगमंचावर आलं. आज ६६ वर्षांनी देखील 'तो मी नव्हेच'चं गारुड रसिकांच्या मनात तसेच आहे. या नाटकाचे पन्नास वर्षाच्या काळात ३००० पेक्षा अधिक प्रयोग झाले. अनेक…
Read More...