Browsing Tag

शरद पवार

त्यांनी किल्लारीची ५२ गावं पुन्हा उभा करून दाखवली…

किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा जिल्हाधिकारी होते प्रविणसिंह परदेशी. सांगली-कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानंतर सांगली पुन्हा पहिल्याप्रमाणे उभा करण्याची जबाबदारी प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे देण्यात आली होती, याचं कारण काय, तर त्यांनी…
Read More...

क्रिकेटमध्ये पैसा असतो हे कळलेला जगातला पहिला माणूस म्हणजे दालमिया.

भारत आज जागतिक क्रिकेटमधली महासत्ता आहे. भारताला इथपर्यंत  पोहचवण्याचं श्रेय जसं सचिन, सौरव , द्रविड, धोनी, कोहली यांच्यासारख्या खेळाडूंना तर जातं, तसंच ते आणखी एका माणसाला जातं. ज्याने पडद्यामागे राहून आपल्या  प्रशासकीय कौशल्यामुळं…
Read More...

एका रात्रीत खेळ झाला आणि एस.एम. जोशींच संभाव्य मुख्यमंत्रीपद गेलं.

१९७८ सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका म्हणजे तो पर्यंतची सर्वात अटीतटीची लढाई होती. आणीबाणी नंतरचा काळ होता. केंद्रात जनता सरकारचे मोरारजी देसाई पंतप्रधान होते. काँग्रेसची फाळणी होऊन इंदिरा काँग्रेस आणि स्वर्णसिंह काँग्रेस असे दोन…
Read More...

कलमाडींच्या विजयासाठी वाजपेयींनी पुण्यात जंगी सभा घेतली पण…

भिडू निवडणुका आल्या आहेत. अजून उमेदवारी जाहीर होतीय. तोवर उमेदवारांची लगीनघाई उडालेली आहे. दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींचे मन वळवणे, ऐनवेळी तिकीट मिळत नसेल तर विरोधी पक्षात काही होतंय का खडा टाकणे हे सध्या चालेलं आपण पाहतोय. दिवसागणिक गणिते…
Read More...

डोंगर फोडून पाटण तालुक्याचं भविष्य घडवणारा घाटाचा राजा

सत्तर ऐंशीच्या दशकात पाटण तालुक्याबद्द्ल राजकारणी म्हणायचे, "डोंगरावरच्या लोकांना डोंगरावरच राहुद्या, ते जर खाली आले तर आपले राजकारण बिघडेल." सातारा जिल्ह्यातला पाटण तालुका. कोकणाला देशाशी जोडणारा पाटण हा कोयना नदीच्या खोऱ्यातला डोंगराळ…
Read More...

शंकरराव चव्हाणांच्या हातात, “ये तेरा हसीन चेहरा” लिहीलेली चिठ्ठी पडते आणि..

नाशिकचे विनायकराव पाटील म्हणजे दिलखुलास माणूस. राजकारणासारख्या रुक्ष प्रांतात राहूनही विनोदी स्वभाव त्यांनी जपला.  त्यांनी अनेक किस्से प्रसंग घटना यांनी आपल्या मैफिली गाजवल्या. याच किस्स्यांपैकी एक असाच मजेशीर किस्सा त्यांनी आपल्या "गेले…
Read More...

२००३च्या फायनलवेळी भारत आणि वर्ल्ड कप याच्यामध्ये खडूस रिकी पॉंटिंग उभा होता.

आपण ज्याला मनापासून शिव्या घातल्या असा शेवटचा प्लेअर, रिकी पॉंटिंग. कायम च्युइन्ग्म चघळत चेहऱ्यावर बेदरकार भाव घेऊन तो मैदानात उतरला की डोकंच फिरायचं. त्याकाळात त्याला आणि त्याच्या टीमला जिंकण्याची सवयच होती आणि आपल्याला हरायची. अॅलन…
Read More...

पवारांचा अर्थसंकल्प चुकला होता

महाराष्ट्राला अनेक अभ्यासू नेत्यांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात होणाऱ्या चर्चा या देशभर आदर्श समजल्या जायच्या. ही परंपरा टिकली जावी म्हणून नवीन येणाऱ्या आमदाराला संसदीय कामकाजाच व्यवस्थित ज्ञान मिळावं या कडे जेष्ठ…
Read More...

छगन भुजबळ की दुबईचा व्यापारी इक्बाल शेख…?

साल होत १९८६. बेळगावमध्ये तेव्हाच्या कर्नाटक सरकारने केलेल्या कन्नड सक्तीविरुद्ध आंदोलन पेटलं होतं. जनता दलचे रामकृष्ण हेगडे तेव्हा तिथले मुख्यमंत्री होते. सक्तीने बेळगावमधल्या मराठी भाषिकांवर कन्नड अस्मिता लादण्याचा प्रयत्न तिथल्या जनतेने…
Read More...

१९६८ साली ‘सांगलीचा माणूस बनवलां ठाण्याचा नगराध्यक्ष’, शरद पवारांची अशीही करामत.

राजकारणातले चाणक्य म्हणून आजही शरद पवारांच्याकडे पाहून भुवया उंचावल्या जातात. आत्ता आत्ता हल्ली हल्ली त्यांना ओव्हरटेक करण्याचं मुल्य अमित शहांनी मिळवलं असलं तरी शरद पवार म्हणल्यानंतर काहीही होवू शकतं हे उभ्या महाराष्ट्राने गेली कित्येक…
Read More...