Browsing Tag

श्रीनाथ

पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्याचा खरा हिरो पुण्याच्या कानिटकरचा चौकार होता

भारत पाकिस्तान क्रिकेट सामने हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतात हे आपण खूपवेळा अनुभवलं आहे. पण भारत पाक क्रिकेटच महायुद्ध कधी खेळल गेलं होत माहित आहे? जानेवारी १९९८, बांगलादेश मधल्या ढाक्याच्या वंगबंधू स्टेडियम वर भारत पाकिस्तान बांगलादेश…
Read More...

त्याचा स्विंग भारतीयांचा होता पण स्वॅग अस्सल नगरी होता !

९० च्या दशकामध्ये भारतीय फास्ट बॉलरना कधी कोणती टीम सिरीयस घ्यायची नाही. शेवटच्या काळात दात पडलेल्या वाघासारखा झालेला कपिल देव एकदाचा रिटायर झाला होता. श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, आगरकर हे चांगली बॉलिंग करायचे पण त्यांची दहशत बसावी असे ते…
Read More...