२०११ साली शून्य, २०१६ साली फक्त तीन आणि आत्ता थेट ७८ हा भाजपचा नैतिक विजय
२०११ सालच्या प. बंगालच्या विधानसभा निवडणूकीत भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. तसा तो यापूर्वी देखील कधीच फोडता आला नव्हता. पण ही फार काही जूनी गोष्ट नाही. फक्त दहा वर्षांपूर्वीच्या निवडणूकीची आहे.
त्यानंतर २०१६ साली निवडणूका झाल्या. देशात…
Read More...
Read More...