Browsing Tag

आणीबाणी

आणीबाणीच्या काळात मोदी काय करत होते ?

२५ जून १९७५ च्या मध्यंतरी रात्री भारतात आपत्कालीन घोषणा करण्यात आली. घोषणा होती आणीबाणी लागू केल्याची. जवळपास १८ महिने भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख…
Read More...

भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता

बाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…
Read More...

पत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर जाता आलं…

कोणते पंतप्रधान कोणत्या गोष्टीला सामोरे गेले, कोणत्या पंतप्रधानांची किती इंचाची छाती आहे. हा सध्या देशाच्या राजकारणातला सर्वात हॉट टॉपीक आहे. प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे पत्रकारपरिषदांना सामोरे जात नाहीत हे मात्र सत्य. पण याहून हॉट टॉपीक…
Read More...

दिल्लीमधले सगळे पुरुष तिला बघितल्यावर थरथर कापायचे.

रुक्साना सुलतान, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगची ती आई. पण एके काळी अख्ख्या दिल्लीमध्ये तिचा टेरर होता.  अतिशय सुंदर पण तितकीच बेदरकर फटकळ अशा रुक्सानाचा शिविंदर सिंह या शीख जनरलशी घटस्फोट झाला होता. आपली मुलगी अमृता सिंगला घेऊन ती एकटीच…
Read More...

जॉर्ज फर्नांडीस यांनी देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आखली होती !

२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी देशावर लादलेली आणीबाणी ही भारताच्या आजवरच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळीकुट्ट घटना. जून १९७५ ते मार्च १९७७ दरम्यानच्या २१ महिन्यांच्या काळात देशात आणीबाणी लागू होती. देशाची संपूर्ण सत्ता अनियंत्रितपणे…
Read More...

आणि, हत्तीवर बसून इंदिरा बाई पुन्हा राजकारणात आल्या.

‘सिंहासन खाली करो, के जनता आती है’ लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात घोषणा दिली होती. सारी जनता इंदिरा गांधींच्या विरोधात उभा ठाकली होती. देशात इतिहास रचला जाईल अस वातावरण होतं आणि झालं…
Read More...

विनोबांनी खरंच आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं होतं का..?

आचार्य विनोबा भावे. महात्मा गांधींचे पटशिष्य. महात्मा गांधींनी ज्यावेळी असहकार चळवळीसाठी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करायचा निर्णय  घेतला त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती. विनोबा हे खऱ्या अर्थाने गांधीजींच्या…
Read More...

दादा कोंडकेंनी इंदिरा गांधीच्या समर्थनात काढलेला पिक्चर सत्ता जाताच उलटवला

दादा कोंडके म्हणजे कलंदर व्यक्तिमत्व ! त्यांचं सगळं काम रोखठोक. त्यांनी आपल्या भूमिका कधी लपवल्या नाहीत. ते जितके चांगले कलाकार आणि अभिनेते होते, मित्र म्हणून देखील ते तितकेच चांगले होते. एकदा का एखाद्याशी मैत्री झाली की मैत्रीसाठी…
Read More...

इंदिरा गांधीनंतर सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून आर.के. धवन यांच नाव घेतलं जायचं !

साधारणतः साठचं दशक असावं इंदिरा गांधींकडे एक तरुण नोकरी मागण्यासाठी आला होता. त्यावेळी कार्यालयात जागा नसतानाही इंदिरा गांधींनी त्याला सहायक सचिव म्हणून कार्यालयात ठेऊन घेतलं होतं. एका दिवशी इंदिरा गांधी अशाच घाई-गडबडीत कुठेतरी जाण्यासाठी…
Read More...

लोकांनी त्यांचा विकासपुरुष म्हणून गौरव केला अन त्यांनी लोकांची नसबंदी केली…!!!

चौधरी बन्सीलाल. हरयाणातील भिवानी येथे जन्मलेला हा माणूस आधुनिक हरयाणाचा निर्माता मानला जातो. हरयाणाची देशातील आजची जी काही बरी-वाईट परिस्थिती आहे, त्याची पायाभरणी याच माणसाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झाली होती. एक कुशल प्रशासक…
Read More...