काय होती शांतीसेना ज्याची परिणीती राजीव गांधींच्या हत्येमध्ये झाली होती.
२१ मे १९९१ हा काळा दिवस..याच दिवशी राजीव गांधींची हत्या घडवून आणली होती. पण त्यासाठी जबाबदार असलेली परिस्थिती हि त्याच्या एका वर्षाच्या आधी निर्माण झाली होती.
राजीव गांधींच्या हत्येसाठी दुर्देवाने कारणीभूत ठरला तो श्रीलंकेतील शांतता…
Read More...
Read More...