….तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी एन.डी. तिवारी देशाचे पंतप्रधान झाले असते !
१८ ऑक्टोबर १९२५ रोजी नैनितालमधील बलुती येथे जन्मलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते एन.डी. तिवारी यांचं काल १८ ऑक्टोबर रोजी म्हणजेच त्यांच्या जन्मदिवशीच दिल्लीत निधन झालं.
साधारणतः ६५ वर्षे देशाच्या राजकारणात सक्रीय राहिलेले तिवारी हे भारताच्या…
Read More...
Read More...