एका सत्यनारायण पूजेने मुंबईच्या कामगार चळवळीचा इतिहास बदलून टाकला…
९ ऑगस्ट १९६८ रोजी 'भारतीय कामगार सेना' अधिकृतरीत्या स्थापन झाली. शिवसेनेची स्थापना होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला होता. ठाकरे यांनी मराठी माणसांच्या मनामध्ये फुलवलेला अस्मितेचा निखारा धगधगत होता.
लालबाग-परळ-सात रस्ता-ना. म. जोशी मार्ग या…
Read More...
Read More...