एका रात्रीत खेळ झाला आणि एस.एम. जोशींच संभाव्य मुख्यमंत्रीपद गेलं.
१९७८ सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका म्हणजे तो पर्यंतची सर्वात अटीतटीची लढाई होती. आणीबाणी नंतरचा काळ होता.
केंद्रात जनता सरकारचे मोरारजी देसाई पंतप्रधान होते. काँग्रेसची फाळणी होऊन इंदिरा काँग्रेस आणि स्वर्णसिंह काँग्रेस असे दोन…
Read More...
Read More...