फक्त अडीच सिनेमे बनवून चित्रपटसृष्टीत अजरामर झालेला दिग्दर्शक…!!!
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असा दिग्दर्शक ज्याचा जन्म कदाचित फक्त अडीच सिनेमे बनवण्यासाठीच झाला होता. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. अडीच सिनेमे. आपल्या हयातीत २ सिनेमांचं दिग्दर्शन आणि एका सिनेमाचं काम अर्धवट झालेलं असतानाच आलेला मृत्यू. असं…
Read More...
Read More...