नागपूरच्या या माणसाने आत्तापर्यन्त आत्महत्या करणाऱ्या १,००० माणसांचा जीव वाचवलाय.
साधारणतः २००८ सालची घटना असेल.
नागपुरातील गांधीसागर तलावात सचिन मेश्राम नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने जी चिट्टी मागे सोडली होती, त्यात त्याने लिहिलं होतं,
“प्रिय जगदीश, तलावातून माझा मृतदेह…
Read More...
Read More...