नवाब पतौडीच्या चुकीमुळे डाकुंनी “टिम इंडियाचं” अपहरण केलं होतं.
तर झालं असं होत की सत्तरच्या दशकातला काळ होता. तेव्हा टायगर पतौडी म्हणजेच आपल्या लाडक्या तैमुरचे दिवंगत आजोबा नवाब मन्सूर अली खान पतौडी हे भारतीय संघाचे कप्तान होते. त्यांनी एकदा आपल्या गावी एक एक्झिबिशन क्रिकेट मॅच भरवली होती.
भारताच्या…
Read More...
Read More...