नरवीर तानाजींच्या पराक्रमाचा वारसा आजही मालुसरे घराण्यानं जीवापाड जपलाय
छ.शिवाजी महाराजांना आपल्या पोराच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलेले तानाजी मांसाहेबांच्या तोंडातून कोंढाण्याची खंत ऐकतात. पोराचं लग्न बाजूला ठेवतात.
भावाला घेऊन "आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाच " म्हणत प्राणपणाला लावून कोंढाणा लढवतात,…
Read More...
Read More...