Browsing Tag

तामिळनाडू

काय होती शांतीसेना ज्याची परिणीती राजीव गांधींच्या हत्येमध्ये झाली होती.

२१ मे १९९१ हा काळा दिवस..याच दिवशी राजीव गांधींची हत्या घडवून आणली होती. पण त्यासाठी जबाबदार असलेली परिस्थिती हि त्याच्या एका वर्षाच्या आधी निर्माण झाली होती. राजीव गांधींच्या हत्येसाठी दुर्देवाने कारणीभूत ठरला तो श्रीलंकेतील शांतता…
Read More...

मंगळसुत्र नको म्हणून आपल्या प्रेमाचा त्याग करणारे ‘करुणानिधी’.

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ‘कलैग्णार करुणानिधी’ काल गेले. आयुष्यभर ब्राह्मणविरोधाचं राजकारण करणारा हा माणूस आपल्या आयुष्यात देखील आपल्या तत्वांशी तितकाच प्रामाणिक राहिला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्स्यामधून आपल्याला ही गोष्ट…
Read More...