कोणत्याही धर्माचा माणूस मरो, जेवू घातल्याशिवाय भारतात मुक्ती भेटत नाही असं का?
अनेक संशोधनांनी सिद्ध केलंय की विधी घातल्यानं माणसाच्या मनावरचा ताण हलका होतो. त्यांच्यात तथ्य असो वा नसो, माणसाला दुःखातून बाहेर ओढायला आणि मनावरची किल्मिषे दूर करण्यासाठी अशा गोष्टींचा वापर होतो. भले मग तो विधी धर्मात सांगितलेला असुदे, की…
Read More...
Read More...