Browsing Tag

नागनाथ  अण्णा नायकवडी

बंदुकीच्या शोधात सुरू झालेला प्रवास ५००० सैनिकांची तुफान सेना उभारून शांत झाला

नागनाथ नायकवडी आणि जी.डी. बापू लाड हे दोघे म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांचे दोन सेनापतीच. देशासाठी प्राणांची बाजी लावण्यास तयार असलेल्या शेकडो तरुणांच्या फौजेच्या माध्यमातून त्यांनी जनांदोलनाची उभारणी केली. तासगावच्या मामलेदार कचेरीवर ८…
Read More...

ब्रिटीश पोलिसांना छळणारे क्रांतीसिंहांचे संताजी-धनाजी

औरंगजेबाच्या सैन्याला सगळीकडे संताजी आणि धनाजी दिसायचे इतके या जोडीने औरंगजेबाला आणि त्याच्या सैन्याला पछाडले होते. आधुनिक काळात एक अशीच संताजी धनाजीची जोडी या देशात होऊन गेली जिने ब्रिटीश पोलिसांना असेच पछाडले होते. ४२च्या लढ्यात या…
Read More...