Browsing Tag

नाना पटोले

पटलं नाही म्हणून राज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का ?

महाराष्ट्रातलं राजकारण आधीच अस्थिर असतांना त्यात भर पडली कालच्या एका प्रसंगाची. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं एक वक्तव्य आणि सगळा महाराष्ट्र्र नाराज झाला. कोश्यारी यांचं ते वक्तव्य म्हणजे, "कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना…
Read More...

बी टीम म्हणून हेटाळणी केली आणि आता काँग्रेस वंचितला हात पुढे करतेय. कसा झाला हा बदल?

महाराष्ट्राच्या राजकारणचं घोडं चौफेर उधळलय. कोण काय करतंय, काय बोलतंय कशाचा कशाला ताळमेळ लागेना. हल्ली हल्ली हे राजकारण विकेंडच्या बैठकीसारखा वाटायला लागलंय. म्हणजे समजायला थोडा वेळ लागतोय, सुरुवातीला सगळं अंधुक अंधुक, नंतर एकदा का रक्तात…
Read More...