Browsing Tag

निवडणूक आयोग

मतदान करण्यासाठी पदवीधरच पाहीजे पण उमेदवार अंगठाछाप असला तरी चालतं..

महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात आता १ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. आणि त्यानंतर पदवीधारकांना आणि शिक्षकांना त्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी…
Read More...

टि.एन. शेषन या एका नावामुळे निवडणुका शांततेत पार पडू लागल्या.

१९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या. त्यामागे देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्याच प्रयत्नातून देशात निवडणूक आयोगाची भक्कम पायाभरणी झाली. २५ जानेवारी १९५० रोजी स्थापन करण्यात आलेली
Read More...

ते नसते तर कदाचित, आज निवडणुका देखील झाल्या नसत्या.

१९५१ साली आजच्याच दिवशी स्वतंत्र भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांची सुरवात झाली होती. निवडणुका हा खरं तर कुठल्याही लोकशाहीत मोठाच उत्सव असतो. निवडणुकांच्या माध्यमातूनच लोकांना आपले प्रतिनिधी संसदेवर आणि राज्यांच्या विधानसभेवर…
Read More...