इंदिरा गांधींनी आणीबाणी का लागू केली होती..?
२६ जून १९७५.
“बंधू आणि भगिनींनो राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लावल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे काळजी करण्याचं काही कारण नाही”
देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडीओवरून देशवासियांना संबोधित करून देशात आणीबाणी लावली गेली…
Read More...
Read More...