Browsing Tag

पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित नेहरूंचे खास मित्र, ज्यांनी मस्जिदीत जाऊन मतं मागायला नकार दिला

उत्तर प्रदेशात सध्या विधानसभेच्या निवडणूका सुरु आहेत. सध्या ३ टप्प्यातलं मतदान झालं असून आज मतदाराचा चौथा टप्पा आहे. अश्यात सगळ्या देशात युपी आणि यूपीतल्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु आहे. तसही यूपीतलं राजकारण हे खऱ्या अर्थाने दिल्लीतलं…
Read More...

चित्रपट माध्यमाच्या विकासासाठी पंडित नेहरूंनी NFAI ची स्थापना केली

भारतात चित्रपट सृष्टीचा अनोखा इतिहास आहे. अनेक दिग्गज कथा, कलाकारांची देणगी भारतीय चित्रपटश्रुष्टीने जगाला दिलीये. त्यामुळे या देणगीचं जतन करणं भारतीय चित्रपटांचा पद्धतशीरपणे संग्रह करणं आणि त्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करणं, या प्रमुख…
Read More...

राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद त्यांच्या दौऱ्यावरून नेहमी नेहरूंच्या कात्रीत सापडायचे.

आपण पाहतोच कि जेंव्हा केंव्हा राज्यांत-देशात नैसर्गिक संकटं येतात तेंव्हा तेंव्हा आपले राजकीय नेते त्या ठिकाणी भेटी द्यायला पोहचतात. तर अशा दौऱ्यांची परवानगी फक्त राजकीय नेत्यांनाच नसते तर संविधानिक पदाधिकार्यांना देखील असते. तसेच…
Read More...

एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता.

वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन्…
Read More...

आरएसएसचा जन्मच मुळात कॉंग्रेसच्या एका संघटनेमधून झालाय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना म्हणजेच आरएसएस. भारतात हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर उचलून धरलेली शिस्तबद्ध स्वयंसेवकांची संघटना. भाजप या त्यांच्याशि सलंग्न विचारांच्या राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी स्वयंसेवक तळागाळात जाऊन प्रामाणिकपणे काम करत…
Read More...

पंडित जी, यह मेरा पहला खत है जो आपको भेज रहा हू.

पंडित जी, अस्‍सलाम अलैकुम। यह मेरा पहला खत है जो मैं आपको भेज रहा हूँ। आप माशा अल्‍लाह अमरीकनों में बड़े हसीन माने जाते हैं। लेकिन मैं समझता हूँ कि मेरे नाक-नक्श भी कुछ ऐसे बुरे नहीं हैं। अगर मैं अमरीका जाऊँ तो शायद मुझे हुस्‍न का…
Read More...

अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांचा विमान अपघात हे अमेरिकेचे षडयंत्र होते का ?

२४ जानेवारी १९६६ ,सकाळचे ७ वाजले होते तेव्हा रेडियोवर बातमी आली,  एयर इंडिया १०१ विमान 'कांचनजंगा'  हे मुंबईवरून लंडन ला जात असताना आल्प्स पर्वतरांगेत कोसळले. या विमानात ११७ प्रवासी होते, यातील कोणीही वाचले असण्याची शक्यता नाही. यामध्ये…
Read More...

लॅक्मे नव्हे लक्ष्मी. नेहरुंनी सांगितलं, टाटांनी बनवलं

"आम्हा भारतीयांना ना स्वदेशीची किंमतच नाही. आता हे करीना कपूरसारखे सेलिब्रिटी भारतीय ब्रँड सोडून आपल्याला लुटणाऱ्या लॅक्मेसारख्या अमेरिकन वस्तूंच्या जाहिराती का करत असतात कोण जाने" एफसी रोड वर चहा पीत होतो तेव्हा एक सुबक ठेंगणी आपल्या…
Read More...

चिडलेले सरदार पटेल नेहरूंना म्हणाले होते, “लोकशाहीमध्ये पंतप्रधान सर्वात मोठे नसतात, तर…”

पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर भारताच्या जडणघडणीत फार महत्वाचं योगदान असणारे व्यक्तिमत्व. भारतीय स्वातंत्र्याची लढाई दोघांनी खांद्याला खांदा देऊन लढली आणि त्यानंतर…
Read More...

स्वातंत्र्यदिनी ग्वालियरमध्ये तिरंगा नाही तर सिंधिया राजघराण्याचा ध्वज फडकवण्यात आला होता !

१५ ऑगस्ट १९४७. इंग्रजांच्या गुलामीतून देश स्वातंत्र्य झाला होता. अनेक वर्षांच्या परकीय साम्राज्याचा अनुभव घेतल्यानंतर देशभरात स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत होता. लाल किल्ल्यावर भारतीयांचा प्राणप्रिय तिरंगा…
Read More...