पक्षात घेताना घ्यायची काळजी…
नुकतच अजितदादांनी बारामतीच्या सभेत, "धनंजयला राजकारणाची अंडी पिल्ली माहिती नाहीत." अशी सिंहगर्जना केली. तुम्हाला माहितच आहे दादांचा शब्द म्हणजे अंतिम असतो. त्यावर चार पाच वर्ष तरी राडे होतात. त्यांच्या शब्दांना इतकी किंमत आहे की ते माघारी…
Read More...
Read More...