Browsing Tag

परमवीर चक्र

1971 च्या युद्धात अल्बर्ट एक्काने डायरेक्ट पाकिस्तानचं बंकर उडवलं होतं…

लान्स नाईक अल्बर्ट एक्का यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार, परमवीर चक्र, शौर्यासाठी प्रदान करण्यात आला पण त्यांचं कार्य इतकं जबरदस्त आहे की आपण फक्त कल्पना करू शकतो की प्रत्यक्षात ते किती शूरवीर असतील. स्वातंत्र्यानंतर भारत आणि…
Read More...

पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांना स्मशानभूमीत बदलवणारा ‘वीर अब्दुल हमीद’ !

सप्टेंबर १९६५- भारत-पाकिस्तान युद्ध अगदी भरात होतं. काश्मीर पाठोपाठच पंजाबमध्ये देखील युद्धाची आघाडी उघडण्यात आली होती. भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लाहोरपर्यंत धडक मारायचा इरादा बनवला होता. भारताच्या लष्करी…
Read More...

१५ गोळ्या झेलूनही मातृभूमीसाठी लढत राहिलेल्या सैनिकाची अजरामर शौर्यगाथा !

२० मे १९९९. देश कारगिलच्या युद्धाला सामोरा जात होता. लग्न होऊन केवळ १५ दिवसच झालेल्या योगेंद्र सिंह यांच्यासाठी सैन्यातून निरोप आला होता. निरोपात शक्य तितक्या लवकर कारगीलला रवाना होण्याविषयी सांगण्यात आलं होतं. १९ वर्षाच्या तरुण सैनिकासाठी…
Read More...