बाळासाहेबांनी मुंबईतल्या पुलाला मीनाताईंचं नाव का देऊ दिलं नाही ?
कॅप्टन विनायक गोरे.
मुंबईतला पार्ल्याचा मुलगा ते भारतीय सैन्यातला कॅप्टन. त्याला खात्री होती एक दिवस तो आर्मी जनरल होणार. त्याचे डोळे स्वप्नाळू मुलासारखे निरागस होते पण त्याची जिद्द जबरदस्त होती. त्याच्या देशभक्तीचं त्याचे मित्र आजही…
Read More...
Read More...