Browsing Tag

बांगलादेश

1971 च्या युद्धात अल्बर्ट एक्काने डायरेक्ट पाकिस्तानचं बंकर उडवलं होतं…

लान्स नाईक अल्बर्ट एक्का यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार, परमवीर चक्र, शौर्यासाठी प्रदान करण्यात आला पण त्यांचं कार्य इतकं जबरदस्त आहे की आपण फक्त कल्पना करू शकतो की प्रत्यक्षात ते किती शूरवीर असतील. स्वातंत्र्यानंतर भारत आणि…
Read More...

प्रामाणिक पाकिस्तानी पत्रकार, याच्यामुळे १९७१ चं युद्ध आपण जिंकू शकलो.

१५ ऑगस्ट १९४७साली भारत स्वतंत्र झाला. पण आपल्याला आपला देश तुकड्यात मिळाला. इंग्रजांनी जाता जाता धार्मिक तत्वावर भारताची फाळणी केली . भारताच्या पश्चिमेला पंजाब, सिंध,बलुचिस्तान आणि पूर्वेला बंगालचा काही भाग असा मुस्लीम बहुल प्रदेश पाकिस्तान…
Read More...