एक मुस्लीम योद्धा महाराणा प्रतापांसाठी तर, राजपूत योद्धा अकबरासाठी लढला..
१८ जून १५७६.
आजपासून साधारणतः साडेचारशे वर्षांपूर्वी फक्त राजस्थानच्याच नाही तर भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाचं असणारं ‘हळदीघाटीचं युद्ध’ सुरु झालं होतं. जेव्हा राजस्थानमधील इतर सर्व राजांनी अकबर बादशहाची चाकरी स्वीकारली होती…
Read More...
Read More...