Browsing Tag

भाजप

ओबीसीनंतर आता भाजपचा आदिवासी मतांवर डोळा..

PVTG नक्की कोण आहेत? त्यांची संख्या किती आहे? आणि पंतप्रधानांनी आदिवासींमधील एका विशिष्ट गटासाठी विशेष योजना का आणली असावी? पाहूयात या लेखात.
Read More...

बीडला रेल्वे आलीय खरी पण रेल्वे आणण्याचं श्रेय नक्की कोणाचं ?

मराठवाड्यातील एखादा जिल्हा किती मागास असावा याचं प्रमाण काढायचं असेल तर त्या जिल्ह्यात रेल्वे आहे कि नाही यावरून काढता येईल. या मागास जिल्ह्यात टॉपला होतं बीड. आता नसणार कारण बीड मध्ये रेल्वे आलीय...बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न अखेर पूर्ण…
Read More...

गोल्डमॅन ने एकदा भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती

देशातील संगीत रसिकांसाठी फेब्रुवारी महिना अतिशय दु:खाचा ठरतोय, अलीकडेच लता मंगेशकर यांचे निधन झाले, अन त्यानंतर संगीत जगतातून एक दुःखद बातमी समोर आली ती म्हणजे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांचे निधन. काल रात्री मुंबईतील एका खासगी…
Read More...

प्रदेशाध्यक्ष रेजिनाल्ड कॅमिलो डिकोस्टा म्हणतायत संभाजी ब्रिगेडही गोव्यात लढणार

संभाजी ब्रिगेडनंही गोव्याच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलं आहे. ब्रिगेडनं आपल्या दोन उमेदवारांची घोषणाही केली आहे
Read More...

गोंधळ घालणाऱ्या आमदारांना शिस्त लावण्यासाठी दत्ताजींनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरु केला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी ही अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालाय. गोंधळ काय सुरुय तो आपल्याला टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दिसतोच आहे. आपले नेतेमंडळी आपले प्रश्न खरोखर मांडतात का, तिथे चाललेला…
Read More...

नागपूर करारानुसार ६ आठवडे होणारं अधिवेशन ६ दिवसांवर येऊन ठेपलंय

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे....नागपूर करारानुसार हे अधिवेशन खरं तर नागपुरात घेणं अपेक्षित होतं मात्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरतंय…
Read More...

विधानसभा अध्यक्षपदाच्या रेसमध्ये काँग्रेसच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार ?

यंदाचं अधिवेशन तसं अनेक कारणांनी गाजतंय...पहिल्या दिवशी भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल केली म्हणून विरोधी पक्ष पेटून उठला होता तर दुसरा दिवस हा मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून गाजला. याशिवाय या दोन दिवसात आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे…
Read More...

राजकीय राडे सोडले तर या विधानसभेने एकमताने शक्ती कायदा मंजूर करून बेस्ट काम केलं.

यंदाचं हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी सोडता इतर राजकीय वादांवरून बरंच गाजलं. दोन दिवसात झालेले राडे, टीका-टिप्पण्या-वाद-विवाद- आरोप-प्रत्यारोप सोडता एक काम मात्र या अधिवेशनात पार पडलं ते म्हणजे, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच…
Read More...

त्यावेळी एका दिवसात १७ कोटी बालकांना लस देण्यात आली होती. याला म्हणतात विक्रम

या वर्षांत १६ जानेवारीला लसीकरण मोहीम सुरु होते आणि याला जगातील सर्वात आणि विक्रमी लसीकरण अभियान म्हणवलं जातंय. तसेच आपली मिडिया देखील याला आत्तापर्यंतचं सर्वात मोठं लसीकरण म्हणून याच्या बातम्या आणि वाहवा करत सुटली आहे. "दुनिया का सबसे बडा…
Read More...

आणि राम लल्लाच्या नावावर होणारा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या मुख्य पुजाऱ्याची हत्या झाली

आज तक विश्व हिंदू परिषद के लोगोंने मंदिर में एक माला भी नहीं चढाई। भगवान कीं पूजा अर्चना तक उन्होंने नहीं करवाई। पैसे पर खरीदे गयें साधू जिन्होनें राम शिलाए गुमाई। इन शिलाओंसे उन्होंने अपने मकान बनवाये, राम के नाम पर करोडों रुपये इकाठठा…
Read More...