Browsing Tag

मराठी साहित्य

अत्रेंनी पुस्तकातल्या शिव्या मोजून काढल्या आणि थेट विधानसभेत राडा झाला.

नेत्यांना आपुलकीने घरातल्या माणसांसारखी टोपणनाव द्यायची महाराष्ट्राची खासियत आहे. त्यांना दिलेल्या नावातून त्यांची जनतेशी असणारी जवळीक कळून येते. दादा, बाबा, बाप्पा, दाजी, ताई अशा नावांनी नेत्यांना आपण ओळखत असतो. पण एखाद्या लेखक माणसाला…
Read More...

अस्सल राज्यपाल नियुक्त : डॉ. सरोजिनी बाबर

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.…
Read More...

बलुतं हा नेहमी दीपस्तंभ म्हणून समोर उभा असेल.

हा देश नावाचा समाजपुरुष म्हणजे मोठ्या जगड्व्याळ भूमिकांची जंत्री आहे. येथे परंपरा आणि आधुनिकतेचा संघर्ष हजारो वर्षे जुना आहे. त्यात धर्माने जातींवर वर्चस्व सिद्ध करण्याचा व जातीव्यवस्थेने माणसावर अधिराज्य गाजवण्याचा, साधन संपत्तीवरील…
Read More...

सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर यंदाच्या दया पवार स्मृती पुरस्कारांचे मानकरी !

"बलुतं'च्या चाळिशी निमित्त एकदिवसीय संमेलन मुंबई: मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या दया पवार यांच्या ‘बलुतं' या आत्मकथनाला यंदा ४० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान, ग्रंथाली वाचक चळवळ आणि यशवंतराव चव्हाण…
Read More...

पु.ल. देशपांडे ते आ.ह. साळुंखे तोंडपाठ असणारा ‘सांगलीचा पंक्चरवाला’.

गाडी पंक्चर झाली की टायर खोलणार. त्यानंतर हवा मारून पंक्चर चेक करणार पंक्चर शोधून ते काढायला या माणसाचं हात सरसावू लागतात इतक्यात हा माणूस आर्य समाजाच्या स्थापनेचा विषय छेडतो. सहज बोलता बोलतां सांगतो, प्रबोधन हे दिल्लीतून नाही तर गल्लीतून…
Read More...