Browsing Tag

महात्मा गांधी

महात्मा गांधीजींचे ते तीन मारेकरी : सत्तर वर्षे झाली आज ही मोकाट आहेत.

भारतात असं म्हंटल जातं खरा गुन्हेगार पकडलाच जात नाही. आणि पकडलाच तर मग काहीतरी ओळखी लावून सुटतो. असो, पण  तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित तीन आरोपी कधीच पकडले गेले नाहीत. आणि आता यात सस्पेन्स सुरू…
Read More...

योगी आदित्यनाथांच्या गोरखनाथ मठापासून रामजन्मभूमी आंदोलनाला सुरवात झाली..

गोरखपूरचे गोरखनाथमठ राजकारणात आपले महत्व राखून आहे. आजचे गोरखनाथ मठाचे पीठाधीश योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आधी नाथसंप्रदायाच्या या मठाचे मुख्य महंत होते योगी अवैद्यनाथ.ते सुद्धा खासदार आणि रामजन्मभूमी…
Read More...

राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर सैनिकांच्या निधीसाठी बायकोचे दागिने विकले !  

डॉ. राजेंद्र प्रसाद. आपल्या लोकप्रियतेमुळे सबंध देशभरात ‘देशरत्न’ या नावाने परिचित असलेले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आज जयंती. डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे असे एकमेव राष्ट्रपती होते, जे सलग दोन वेळा या पदासाठी…
Read More...

जमीनदाराच्या बिघडलेल्या मुलाचा अभयसाधक बाबा आमटे बनला.

२६ डिसेंबर १९१४ खानदानी जमीनदार देविदास आमटेच्या घरी मुलाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं मुरलीधर पण सगळे लाडाने बाबाच म्हणायचे. बाबा घरातला पहिला मुलगा असल्यामुळे अति लाडात वाढला होता. वडील ब्रिटीश सरकारमध्ये मोठे अधिकारी होते. घरची…
Read More...

चिडलेले सरदार पटेल नेहरूंना म्हणाले होते, “लोकशाहीमध्ये पंतप्रधान सर्वात मोठे नसतात, तर…”

पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर भारताच्या जडणघडणीत फार महत्वाचं योगदान असणारे व्यक्तिमत्व. भारतीय स्वातंत्र्याची लढाई दोघांनी खांद्याला खांदा देऊन लढली आणि त्यानंतर…
Read More...

नेहरूंविरोधात ‘स्वतंत्र पार्टी’ बनवणारे,देशाचे पहिले आणि शेवटचे ‘भारतीय’ गव्हर्नर जनरल !

‘राजाजी’ या नावाने सुप्रसिद्ध असलेले वकील, पत्रकार, विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक सी.राजगोपालचारी हे भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही काळ त्यांनी देशाचे स्वातंत्र्यानंतरचे दुसरे आणि पहिले भारतीय
Read More...

कर्मवीरांच्या पठ्ठ्याला गांधीजी म्हणाले, बोलणं खरं केलंस तर दोन्ही हातानी आशीर्वाद देईन.

शाहू महाराजांचे मानसपुत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि भाऊराव पाटलांचे मानसपुत्र म्हणजे बॅरीस्टर पी.जी.पाटील. शाहू महाराजांनी दिलेला शिक्षण प्रसाराचा वसा कर्मवीर अण्णानी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला आणि त्यांच्या पठ्ठ्याने तो झेंडा…
Read More...

गांधीवादी मुळशी पॅटर्न : “सेनापती बापट विरुद्ध टाटा”.

काही काळापूर्वी अख्या महाराष्ट्रात मुळशी पॅटर्नची चर्चा होती. या सिनेमामध्ये शहराच्या विकासासाठी गावखेड्यांचे दिले जाणारे बळी हा या सिनेमाचा विषय. हाच शहराचा विकास आणि शेतीची संस्कृती हा संघर्ष साधारण शंभर वर्षापूर्वीही मुळशीमध्ये उभा…
Read More...

वसंतदादा पाटलांनी आपल्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरु केली होती.

स्वातंत्र चळवळीतील लढवय्या क्रांन्तीकारक आणि कॉंग्रेसचे नेते अशी वसंतदादा पाटील यांची ओळख पण अचानक तुम्हाला कोणी सांगितल, वसंतदादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये होते, तर ? Wtsapp विद्यापीठाचा बळी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहाल. आमच्या…
Read More...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाची तब्बल २७ वेळा नोबेलसाठी शिफारस करण्यात आली होती !

२०१८ सालच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा व्हायला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नोबेल विजेत्यांची नावे समोर येताहेत. त्या पार्श्वभूमीवर तब्बल २७ वेळा नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळून देखील नोबेलने हुलकावणी दिलेल्या…
Read More...