Browsing Tag

महाराष्ट्र

मोहाची दारू भले बदनाम असली तरी आदिवासी या दारूला पोषक वाईन म्हणतात

गेल्या आठवड्यापासून आपल्या राज्यात एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार. आता हा निर्णय प्रत्यक्षात यायला अजून किती वेळ लागणार हे अजून तरी निश्चित नाही. जेव्हापासून राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये…
Read More...

१९७३-७४ पासून महाराष्ट्रानं दारूच्या दुकानाचे परवानेच नं दिल्यानं राज्याचा महसूल घटला?

महाराष्ट्रात आता किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी देण्यात आल्यानं दारूबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. या आधी महाराष्ट्रानं इंपोर्टेड दारूवरची एक्ससाइज ड्युटी जवळपास ५०%नी कमी केली होती. या निर्णयवेळी महसुलात वाढ होऊ होण्यासाठी…
Read More...

आता महाराष्ट्राची मास्क मधून सुटका होणार वाटतंय….

गेले दोन वर्ष झालं अवघी दुनिया मास्कमध्ये वावरतेय. पहिल्या लाटेत लोकांनी कोरोना विषाणू ला घाबरून मास्क लावला तर दुसऱ्या-तिसऱ्या लाटेत मास्कच्या संबंधित असणाऱ्या निर्बंधांना आणि दंडाला घाबरून लोकांनी मास्क लावले....गेल्या २ वर्षापासून कोरोना…
Read More...

या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही !

मी कवठेमहाकाळ चा परिसर फिरलो असून विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे मला माहित आहे. मला बालिश म्हणायचं आणि शहरातल्या नेत्यांनी फक्त माझ्यावरच बोलत राहायचं ही वेळ त्यांच्यावर आलीय. या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण…
Read More...

गोंधळ घालणाऱ्या आमदारांना शिस्त लावण्यासाठी दत्ताजींनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरु केला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी ही अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालाय. गोंधळ काय सुरुय तो आपल्याला टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दिसतोच आहे. आपले नेतेमंडळी आपले प्रश्न खरोखर मांडतात का, तिथे चाललेला…
Read More...

नागपूर करारानुसार ६ आठवडे होणारं अधिवेशन ६ दिवसांवर येऊन ठेपलंय

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे....नागपूर करारानुसार हे अधिवेशन खरं तर नागपुरात घेणं अपेक्षित होतं मात्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरतंय…
Read More...

विधानसभा अध्यक्षपदाच्या रेसमध्ये काँग्रेसच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार ?

यंदाचं अधिवेशन तसं अनेक कारणांनी गाजतंय...पहिल्या दिवशी भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल केली म्हणून विरोधी पक्ष पेटून उठला होता तर दुसरा दिवस हा मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून गाजला. याशिवाय या दोन दिवसात आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे…
Read More...

राजकीय राडे सोडले तर या विधानसभेने एकमताने शक्ती कायदा मंजूर करून बेस्ट काम केलं.

यंदाचं हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी सोडता इतर राजकीय वादांवरून बरंच गाजलं. दोन दिवसात झालेले राडे, टीका-टिप्पण्या-वाद-विवाद- आरोप-प्रत्यारोप सोडता एक काम मात्र या अधिवेशनात पार पडलं ते म्हणजे, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच…
Read More...

कोणतीही ऑफर न स्विकारता वसंतराव नाईक मानाने मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले.

माजी सनदी अधिकारी भालचंद्र देशमुख हे बी. जी. देशमुख या लोकप्रिय नावाने ओळखले जातात. 1951 साली ते मुंबई इलाख्यातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आय. ए. एस बनले. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यामुळे विविध पदांवर कामे केली. त्यानंतर राजीव गांधी…
Read More...

एका मताने विलासरावांच सरकार वाचलं अन् राणेंचा पराभव झाला…

सन १९९९ च्या निवडणुका. शरद पवारांनी नुकतच कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व सेना भाजप युती असा तिरंगी सामना १९९९ च्या इलेक्शनमध्ये पार पाडला. निकाल लागला तेव्हा कॉंग्रेस ७५…
Read More...