Browsing Tag

मुंबई

बीडला रेल्वे आलीय खरी पण रेल्वे आणण्याचं श्रेय नक्की कोणाचं ?

मराठवाड्यातील एखादा जिल्हा किती मागास असावा याचं प्रमाण काढायचं असेल तर त्या जिल्ह्यात रेल्वे आहे कि नाही यावरून काढता येईल. या मागास जिल्ह्यात टॉपला होतं बीड. आता नसणार कारण बीड मध्ये रेल्वे आलीय...बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न अखेर पूर्ण…
Read More...

महात्मा गांधी, तेंडुलकर-कांबळीचा रेकॉर्ड ते मराठा मोर्चा : असा आहे आझाद मैदानचा इतिहास

शेती कायदे रद्द करण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन होतं आहे. महाराष्ट्रातले शेतकरी आज मुंबईच्या या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे केंद्राच्या या कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्य सरकारमध्ये सत्तेत असणारे घटक पक्ष…
Read More...

बॉम्बस्फोटावेळी मुंबईला वाचवणारा “जंजीर”

१२ मार्च १९९३ मुंबईत मोक्याच्या ठिकाणी एकामागून एक बॉम्बस्फोट होत गेले. संपुर्ण देश हादरून गेला. संशयास्पद गोष्ट दिसली की लोकं फोन करत होते. अनेक ठिकाणाहून लोकांचे फोन येत होते आणि दूसऱ्याचं मिनटाला पोलिसांच पथक संशयित ठिकाणी पोहचत होतं.…
Read More...

कोरोनामुळे दोन तास बंद झालेलं शेअर मार्केट अंबानीने तीन दिवस बंद पाडून दाखवलं होतं

तारिख होती १८ मार्च १९८२ ची. रोजच्या प्रमाणे शेअर मार्केट सुरू होणार असा अंदाज होता. तेव्हा कोणाला अंदाज पण नव्हता की हा दिवस इतिहासात कोरला जाणार आहे. नेमकं या दिवशी काय झालं हे समजून घ्यायला आपल्याला काही दिवस पाठीमागे जायला लागतं.…
Read More...

४० पैसे प्रती एकराने मुंबईत जमीन घेणाऱ्या हिरानंदानी यांच्याकडे किती रुपये आहेत..?

खरं सांगू आत्ता माझ्या खिश्यात पन्नास रुपये आहेत. तरिही मी हिरानंदानी या माणसाकडे किती पैसा आहे सांगू शकतो. माणसाला असा कॉन्फिडन्स असला पाहीजे. आज सकाळीच bolbhidu1@gmail.com या आमच्या हक्काच्या मेल आयडीवर पुरषोत्तम पाटील या मुलाने प्रश्न…
Read More...

छोटा शकील की मोटी गर्लफ्रेंड

मुंबईच्या डोंगरी भागात तीचं पार्लर होत.पार्लर तसं फेमस. त्याभागातल्या लग्नाच्या , कार्यक्रमाच्या महागड्या सौंदर्यप्रसाधनाच्या ऑर्डर्स तिलाच मिळायच्या. नवऱ्यापेक्षा किती तर पट जास्त कमाई तिची होती. घरसंसार दोन लहान मूल असा तिचा चौकोनी संसार…
Read More...

सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर यंदाच्या दया पवार स्मृती पुरस्कारांचे मानकरी !

"बलुतं'च्या चाळिशी निमित्त एकदिवसीय संमेलन मुंबई: मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या दया पवार यांच्या ‘बलुतं' या आत्मकथनाला यंदा ४० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान, ग्रंथाली वाचक चळवळ आणि यशवंतराव चव्हाण…
Read More...

अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांवर खूनी हल्ला झाला होता.

यशवंतराव चव्हाण हे अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सभ्य राजकारणाचा पाया रचणार व्यक्तीमत्व म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पाहिल जातं. मात्र अशाच शांत, संयमी यशवंतरावांवर खूनी हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे या हल्ल्याला…
Read More...

हे कसले शेतकरी !!!

शेतकरी कसा असावा. बुडाखाली बुलेट, हाती सोन्याचा कंडा.शेतकरी म्हणजे डोक्यावर कडक फेटा, पाच एकर उसाचा बागायतदार, शेतकरी म्हणजे सिनेमात दाखवतात ना तसाच लुबाडणूक करणारा, शेतकरी म्हणजे टाइमपास करायला नव्या कोऱ्या टॅक्टरवरून गावभर…
Read More...