Browsing Tag

रामचंद्र रेड्डी

स्वतःची शंभर एकर जमीन दान देऊन या शेतकऱ्याने भूदान चळवळीचा यज्ञ पेटवला.

साल होतं १९५१. आंध्र तेलंगणा भागात दंगलीनी थैमान घातलं होत. शेतमजुरांनी आपल्या जमीनदार मालकाच्याविरोधात लढा उभारला होता. गांधीजींना जाऊन नुकतीच तीन चार वर्षे होत आली होती. त्यांचे अध्यात्मिक वारसदार म्हणून प्रसिद्ध असलेले आचार्य विनोबा…
Read More...